डायमंड प्रिन्सेस या जहाजावरुन 119 भारतीयांना एअर इंडियाच्या विमानानं परत आणलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावरच्या 119 भारतीयांना आणि श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशाच्या पाच प्रवाशांना टोकियोहून घेऊन येणारं...
“मिशन कोविड सुरक्षा” या उपक्रमाद्वारे भारतानं केल्या चार स्वदेशी लसी विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...
राष्ट्रीय पंचायत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 साठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर...
माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा मार्ग संघटनेने बांधलेले...
अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते शिलान्यास
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 44 प्रमुख कायमस्वरूपी पूल राष्ट्राला समर्पित केले. देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्येकडील...
देशभरातल्या ३५ ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना काळाचा ज्या साहसानं मुकाबला केला ते साऱ्या जगानं पाहिलं आणि त्याची प्रशंसा केली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज त्यांच्या...
सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारनं काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी...
वादळग्रस्त भागाच्या दौर्यासाठी प्रधानमंत्री भुवनेश्वर मध्ये दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आज ओदिशाची राजधानी भुवनेश्वर इथं दाखल झाले. ओदिशाचे मुख्यमत्री नवीन पटनायक आणि केंद्रिय मत्री प्रतापचंद्र सारंगी यावेळी विमानतळावर...
भारत स्वीकारणार फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, आज फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर टोकियो इथे होणाऱ्या GPAI बैठकीत फ्रान्सकडून...
पंतप्रधानांनी वाहिली गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली.
“गुरुदेव टागोरांना जयंतीनिमित्त आदरांजली. अनेक क्षेत्रांमध्ये पारंगत असलेल्या रवींद्रनाथांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले...











