चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. सीमावर्ती भागात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराची संरक्षण यंत्रणा...
देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक कोणार्क इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज ओदिशात कोणार्क इथं सुरु होत आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी...
अंधेरी पूर्वसह देशातल्या सात विधानसभा मतदार संघांमधल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणुका होत असून उद्या मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अंधेरी पूर्व मतदार संघातल्या एका जागेसह बिहारमध्ये दोन तर हरियाणा,...
कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती
नवी दिल्ली : कोविड-19 चा सामना करण्यासठी देशभरात अनेक एकत्रित प्रयत्न सुरु असतांनाचा, भारत सरकारने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, लॉकडाउन कंटेनमेंट-परीबंधन आणि व्यवस्थापनासाठी अनेक...
विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघानं पटकावलं सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आईएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा संघानं इजिप्तमध्ये कैरो इथं आयोजित केलेल्या विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. २५ मिटर पिस्तुल...
पाकिस्तानात छळ झालेल्या अल्पसंख्याकांना मदत करणं भारताची जबाबदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं नेहमीच धार्मिक अल्पसंख्यांकाना त्रास दिला असून, अल्पसंख्याकाना मदत करणं ही आपली जबाबदारी असं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते कर्नाटकमधल्या तुमकुरु इथं बोलत...
भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.
भारताची पहिल्या...
एक संकल्प एक लक्ष्य हे ध्येय ठेवून भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत उत्तम कामगिरी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्व भारतीय खेळाडूंशी दिल्ली इथं संवाद साधला. त्यांना संबोधित करतांना प्रधानमंत्री म्हणाले की, सर्व खेळाडूंनी आत्मविश्वासाने, मेहनतीने आणि...
व्हाइस ऍडमिरल एसआर शर्मा, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरिअल म्हणून पदभार...
नवी दिल्ली : व्हाइस ऍडमिरल एसआर शर्मा, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरिअल म्हणून आज (01 सप्टेंबर 2020) पदभार स्वीकारला. अॅडमिरल यांनी आय.आय.एस.सी.,बेंगळूरु मधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीत...











