नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल आणि मोबाइल क्रमांकाची पडताळणी करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ओळख प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला...
प्रधानमंत्र्यांकडुन शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या एका ट्विट संदेशात त्यांनी मंत्र्यांना...
युवकांनी चिंतन,मनन करावं,आणि वादविवाद देखील करावा- जी किशन रेड्डी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या वेगवेगळया योजना आणि धोरणांवर देशातल्या युवकांनी चिंतन, मनन करावं, आणि वादविवाद देखील करावा, असं आवाहन गृहाराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी केलं.
ते...
वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे १०५० विमान उड्डाणं करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हीड काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना हवाईमार्गे मायदेशी आणण्यासाठी, वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे, एअर इंडिया ३००, तर खाजगी विमान कंपन्या ७५० विमान उड्डाणं...
अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १०...
न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...
राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली : ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
"श्री राम जेठमलानी यांच्या निधनामुळे, भारताने एक निष्णात वकील...
भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर सुरु झाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध...
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची चौथी फेरी, सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी, चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त...
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण आढळलेला भाग अनेक ठिकाणी सील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य राखीव पोलिस दलाच्या शंभर जवानांची एक तुकडी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे १६० अधिकारी आणि कर्मचारी सध्या परिस्थितीवर...











