जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर
नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधल्या कार्तिकेय गुप्ता याने प्रथम स्थान पटकावले असून त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये अहमदाबादची...
सीबीएसई बारावीच्या परीक्षा नियमित वेळेत होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक परिक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई च्या बारावी इयत्तेच्या परीक्षा नियमित वेळेत होणार आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं होतं, त्यात शेतकरी आंदोलनामुळे परीक्षा पुढे...
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळणी महोत्सव २०२१ हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
डीआरआयने ओप्पो इंडिया कंपनीने केलेली 4389 कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघडकीस आणली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या “ग्वांगडाँग ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन मर्या.” (यापुढे ‘ओप्पो चीन’ असा उल्लेख करण्यात येणाऱ्या) या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या मे. ओप्पो मोबाईल्स इंडिया” (यापुढे ‘ओप्पो...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियात आजपासून सुरु झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव झाला. सिडनी इथं झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकल्यानंतर...
महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित...
शीख समाजाच्या नववर्ष दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख समाजाच्या नववर्षदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वाहेगुरु सर्वांना आरोग्य आणि समृद्धीचं वरदान देतील, त्यांची शिकवण आपल्या तेजाने साऱ्या जगाला उजळत राहील...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल 19 लाख 808 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 3 कोटी...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक २४ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक २४ शतांश टक्क्यावर पोहचलं आहे. काल ६० हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत....
२६ मे रोजी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘यास चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळ निवळताच भारतीय सागरी क्षेत्रात दुसऱ्या चक्रीवादळाची चाहूल लागली आहे. यावेळचं वादळ अरबी समुद्रावर नसून ते बंगालच्या उपसागरावर तयार होईल आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीला...











