प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी झाल्याची अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये झालेल्या164 व्या प्राप्ती कर दिवस...

देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी ८ लाख...

देशात वेगवेगळ्या ३० गटांकडून कोरोना वर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली : देशातील अनेक मोठ्या उद्योगांपासून ते  स्वतंत्र शैक्षणिक संस्था असे जवळजवळ ३० गट कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार...

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे. याचा आज देशातल्या बँक सेवांवा परिणाम...

अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान निकोबार बेटं सामरिक दृष्ट्या महत्वाची असून मोक्याच्या जागी असलेली ही बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पोर्ट...

शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन

मुंबई : शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी...

इयत्ता ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक...

देशात गुरुवारी २ लाख ७ हजार ७१ अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून, तो ९३ पूर्णांक शून्य आठ टक्के इतका झाला आहे....

दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या 24  तासांत देशभरात  नोंदविल्या गेलेल्या 496 मृत्यूंपैकी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत झाले असून त्यांचा एकूण 70.97% हिस्सा आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी...

नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : वित्त मंत्रालयात व्यय विभागात नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे पी एस चावला यांनी पदभार स्वीकारला. 15 ऑक्टोबर 2019 पासून केंद्र सरकारने चावला यांची नवे महालेखा नियंत्रक म्हणून...