PSLV C-५४ अंतराळयानाचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथल्या  सतीश धवन अंतराळ केंद्रातून  PSLV C-५४ या अंतराळ यानाचं  यशस्वी प्रक्षेपण केलं.  या अंतराळ यानाच्या  पेलोडमध्ये...

प्राप्तीकर विभागाच्या समस्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाच्या कर विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक...

देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये देवघर इथ नव्यान बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सोळा हजार आठशे कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि...

पद्म पुरस्कार-2020 साठी नामांकन पत्र पाठवण्याची प्रकिया खुली

नवी दिल्ली : पद्म पुरस्कार-2020 साठी नामांकन किंवा शिफारस पत्र पाठवण्यासाठीची प्रक्रिया 1 मे 2019 पासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 15 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. या...

इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्काराकडून ७ शहरांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली. येत्या...

श्रीलंकेविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल कोलम्बो येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या या मालिकेत...

राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी...

उत्स्फूर्त मागणीमुळे देवळाली -मुझफ्फरपूर किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा; उद्‌घाटनापासून लोडिंगपर्यंत चारपट वाढ

लिंक किसान रेल्वे सांगोला-मनमाड-दौंड आठवड्यातून तीनदा नवी दिल्ली : उत्स्फूर्त मागणीमुळे, येत्या 08-09-2020 पासून देवळाली – मुझफ्फरपूर ही आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या किसान रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करीत ती आता आठवड्यातून तीन वेळा...

देशभरात कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण,५४ हजार ४४०रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता एक लाख ३१ हजार...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामूहिक कार्यक्रम टाळावे – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व राज्यानी सामूहिक कार्यक्रम टाळावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचे सामूहिक कार्यक्रम जर आयोजित केले असतील तर आयोजकांना योग्य ती...