शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी...

रमजानच्या काळात घरीच राहून प्रार्थना करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींना उपवास करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्या व्यक्तींनी रमजानच्या काळात उपवास करू नये. इतर व्यक्ती...

राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे. याबाबतची अधिसूचना...

बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर; आसाममधील पूर परिस्थितीत मात्र काहीशी सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. गंडक, बुऱ्ही गंडक, बागमती, कमलाबालन, महानंदा आणि अध्वरा या नद्यांच्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं...

भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते. ज्या कर्मचाऱ्यांनी...

प्रधानमंत्र्यांची आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडस्थितीबाबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा,...

सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते पहिला ध्वज फडकवण्य़ात आला त्या समारंभाची ७६ वी जयंती पोर्ट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी, सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते पहिला ध्वज फडकवण्य़ात आला त्या समारंभाची ७६ वी जयंती पोर्ट ब्लेअर इथं साजरी होत आहे. लेफ्टनंट गव्हर्नर अॅडमिरल डीके जोशी आणि...

दिल्लीत हवेतील धूलिकणांचं प्रमाणात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत हवेतील धूलिकणांचं प्रमाण आजही वाढलेलच होतं. आज सकाळी हवेतील धुळीकणाचा निर्देशांक 410 पर्यंत खाली आला होता. एवढा कमी निर्देशांक प्रदूषण वाढल्याचं दर्शवतो. दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे,...

स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध होणे हीच कोरोना रोगाच्या साथीतून मिळालेली सर्वात मोठी शिकवण – पंतप्रधान

'दो गज दूरी' म्हणजेच 'दोन हातांचे अंतर' हा कोविड-19 चा सामना करण्यासाठी ग्रामीण भारताने दिलेला मंत्र - पंतप्रधान पंतप्रधानांच्या हस्ते इ-ग्रामस्वराज ॲप आणि स्वामित्व योजनेचा प्रारंभ नवी दिल्ली : राष्ट्रीय पंचायती...

औषधी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नवा उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या औषधी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान या उत्पादनांच्या निर्यातीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. २०१३ मधल्या...