१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात ठाण्यातल्या हवाई...

आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थानातील भीलवाडा जिल्ह्यातील मालासेरी डुंगरी...

२१८ भारतीयांना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान नवी दिल्लीत पोहचलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑपरेशन गंगा अंतर्गत, २१८ भारतीयाना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान आज नवी दिल्लीत पोहचलं. युक्रेनमंध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आज सकाळीच हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट...

खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात ५२ ते ५५ टक्के वाढ करायचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळ समितीनं मिलिंग आणि बॉल खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात अनुक्रमे ५२ आणि ५५ टक्के वाढ केली आहे. मिलिंग खोबऱ्याचा किमान आधारभूत...

केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा हे या दौऱ्यात गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या...

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमेकांना दूषणं देण्याचं थांबवून राज्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही बाजूंनी एकमेकांना दूषणं देणं थांबवून राज्यातील वातावरण सुधारून विकासाच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

जपानमधल्या उद्योगाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा वाटा राज्यात आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो-११, तसंच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासहीत अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्याबात जपाननं सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. जपानचा सहा...

इंडियन क्रिकेट लीगचा चालू हंगाम पुढे ढकलला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल अर्थात इंडियन क्रिकेट लीगचा चालू हंगाम पुढं ढकलायचा निर्णय आयपीएल संचालक परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला आहे. त्यांनी आज तातडीनं आयोजित केलेल्या...

देशातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे मात्र त्यापैकी ३९ हजार १७३...

नवी दिल्ली : देशभरातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ४ हजार ९७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख...