देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं....

अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा उद्या १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार आहे. पुणे विभागातर्फे ८ मेळावे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा, दिव, दमण आणि नगर...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून दिल्लीत डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे. पेट्रोलच्या दरामधे लीटरमागे पाच पैसे तर डिझेलच्या दरामधे लीटरमागे १३ पैशांनी वाढ...

रूपयाच्या दरात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रूपयाच्या दरात आज १३ पैशांची वाढ होऊन तो प्रति डॉलर ७५ रुपये ८१ पैशांवर पोहोचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला २१ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे...

सरकारने सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाई करावी लागेल- केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरचे स्वत:चे नियम असतील, परंतू भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल, तसंच सरकारनं सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाईही करावी लागेल, असं केंद्र सरकारनं ट्विटरसमोर स्पष्ट...

गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात आयोजित करण्यात आला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रा. लो. आ  सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा...

पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत व्यक्त केला शोक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले," जसवंत सिंहजींनी प्रथम सैनिक म्हणून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाची...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमधे होणार ७ हजार २०० कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. ते आज गांधीनगर इथं अहमदाबाद मेट्रो योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना बोलत...

कोरोनाविरुद्धचा जागतिक लढा यशस्वी होण्यासाठी भारत ही लढाई जिंकणे आवश्यक –उपराष्ट्रपती

लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातले यश दिलासादायक, पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्वाचे या देशव्यापी लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनात आलेल्या अडथळ्यांमुळे संकल्प विचलित होऊ देऊ नका—उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाऊनच्या ...

तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरांमध्ये बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरात बदल करण्यात आला आहे. राष्ट्री य जैव इंधन-2018 च्या इथनॉल मिश्रित धोरणानुसार सरकारी तेल...