आयपीएल २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल म्हणजेच इंडिअन प्रिमिअर लीग २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे....

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा ओडिशा राज्यातला हा पहिलाच दौरा आहे. आज त्यांनी पुरी इथल्या श्री जगन्नाथ मंदिरात...

दिल्लीतल्या ट्रॅक्टर फेरीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर काही शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून, भारतीय किसान युनियन तसेच राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसाचाराचा मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे, त्यांच्यासोबत...

तिसर्‍या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसर्‍या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धा 10 ते 22 जानेवारी या कालावधीत...

बिहारमध्ये पुरामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पुराचं संकट तीव्र होत असून पुराचं पाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर शिरल्यानं सकाळपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. सुगौली रेल्वे स्थानकावर पाणी...

वित्तीय कंपन्यांची रिझर्व्ह बँकेला कर्ज पुनर्गठन करण्याची मागणी

नवी दिल्‍ली : बिगर बँकींग क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्यांनी, त्यांनी दिलेल्या कर्जाचं मार्च २०२१ पर्यंत एकदा पुनर्गठन करु द्यावं अशी विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे...

हिंसाचार आणि दहशदवादी कारवायांनी ईश्वरावरील अतूट श्रद्धा तोडता येत नाही- प्रधानमंत्री प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील अनेक प्राचीन तीर्थक्षेत्राशी तिथलीस्थानिक अर्थव्यवस्था जोडलेली आहे, त्यामुळं श्रद्धा परंपरा आणि आधुनिकता यांचासंगम करून धार्मिक पर्यटन, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज असून, सरकारत्यासाठी प्रयत्नशील...

भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या...

राज्यात आणि देशात सर्वत्र होतेय ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद-ए –मिलाद-उन-नबी साजरी होत आहे. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुह्म्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए–मिलाद-उन-नबी म्हणून साजरा केला जातो. या...

हिमालयातील भू औष्णिक झऱ्यामधून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन;

हिमालय पर्वतात विविध तापमान आणि रासायनिक स्थितीतील सुमारे 600 भू औष्णिक झरे नवी दिल्ली : भूगर्भातून ज्वालामुखीतून बाह्यावतरणात होणारे उत्सर्जन, भूगर्भात होणाऱ्या हालचाली ( फौल्ट झोन)आणि भूऔष्णिक व्यवस्थेमुळे जागतिक कार्बन...