भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाजाने एकत्रितपणे काम करण्याचे उपराष्ट्रपतींचे...
नवी दिल्ली : देशाचे समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या इमारतींचे...
तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स विधेयक संसदेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत मिळालेल्या आवाजी मतदानानंतर तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) विधेयक 2019 हा संसदेत मंजूरी मिळाली. लोकसभेत हे विधेयक आधीच संमत होतं. विधेयकानुसार तृतीय...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान योजनेचा १६ हजार कोटी रुपयांच्या १३ व्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे सरकारी योजना या वेगाने कार्यान्वित होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बेळगावी इथं आयोजित कार्यक्रमात...
चीनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केल्यामुळं चकमक उडाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं ...
आरबीआय उद्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास उद्या सकाळी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून त्यात झालेले निर्णय...
ओबीसी आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेश सरकारच्या मागासवर्ग आयोगाचा अहवालही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी, अर्थात इतर मागास वर्गाच्या आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेश सरकारच्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल देखील सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे. ओबीसी आरक्षण ट्रिपल टेस्ट शिवाय लागू करता येणार...
केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आणि सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आज सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचं अनावरण केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान...
भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : चालू वर्षाखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात आज माहिती...
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह ८ जण दोषमुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आठ जण दोषमुक्तल्ली इथल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी सत्र न्यायालयानं आज छगन भुजबळ यांच्यासह आठ जणांना दोषमुक्त...











