‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी कल्पना आणि सूचना पाठवाव्यात-प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २७ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या...

फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेरिकेच्या सिनेटसमोर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार आहेत. सोशल मिडिया व्यासपीठावरील माहितीवरील नियंत्रणाबाबत या...

इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर कंपनीला गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर या कंपनीला महाराष्ट्रात १० हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योग...

राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांनी केले...

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग  प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. राजस्थानमध्ये एकूण 219 किमी लांबीच्या...

पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण ! असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशांत म्हटले आहे.

गुड फ्रायडे निमित्त पंतप्रधानांकडून येशू ख्रिस्ताचे स्मरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त सत्य, सेवा आणि न्यायाप्रति येशू ख्रिस्ताच्या वचनबद्धतेचे स्मरण केले. “प्रभु ख्रिस्ताने आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतले. त्यांचे धैर्य, नितीमत्ता...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. कोविड -१९ चा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणासह येत्या ३ मे नंतर लॉक...

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच देशाला सुवर्ण दिवस – केंद्रीय मंत्री अरविंद सावंत

नवी दिल्ली : ‘छोडो भारत’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामात जीवाची बाजी लावून ब्रिटीश सत्तेविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच भारत देशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले, असे...

उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल. रस्त्यांच्या मध्यभागी आणि बाजूला वृक्षारोपण केल्यामुळे प्रदुषणात घट होईल तसंच समृद्धी पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना...

द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महामार्ग ओलांडणाऱ्या जनावरांना अटकाव घालण्यासाठी आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी देशातल्या सर्व द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय रस्ते...