आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक करणाऱ्या उड्डाणांना तसंच महासंचालनालयाने विशेष परवानगी दिलेल्या उड्डाणांना ही बंदी...                
                
            बंगळुरु इथं काल झालेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून केला...
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगळुरु इथं काल झालेल्या तिसर्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं...                
                
            चेन्नईमधे समुद्र किनारे बंद
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईमधे समुद्र किनारे बंद करण्यात आलेत. आज दुपारी तीन वाजल्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद झालेल्या किना-यांमधे मरीना बीच, एलिट बीच, तिरूवनमायुर आणि पलवक्कम या समुद्र किना-यांचा...                
                
            देशात काल एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. लसीकरण मोहिमेतली आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत देशात ६२...                
                
            २ वर्षांनंतर हापूस आणि इतर आंब्यांची पहिली खेप अमेरिकेला रवाना
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष जवळपास ठप्प असलेल्या देशातल्या आंब्याच्या निर्यातीला पुन्हा वेग आला आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास...                
                
            लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि भारतात सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर गेले आहेत. तूर्त चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकीसंदर्भात सेनादलाच्या...                
                
            नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...                
                
            सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचे आवाहन – राष्ट्रपती
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचं आवाहन केलं आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करुन आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीचं संरक्षण...                
                
            NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ईशान्य भारतातल्या NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. १३ ते १५ वयोगटातल्या या मुलींचा हा बँड...                
                
            देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक : राहुल गांधी
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक असून, या कामी जेवढा उशीर होईल, तेवढी परिस्थिती आणखी खालावत जाण्याची भीती काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वर्तवली...                
                
            