प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची...

राज्य पातळीवरील आरोग्य सुविधांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत डिजिटल मिशन अर्थात, ए बी डी एम च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवरही दवाखाने आणि हॉस्पिटल्स सारख्या आरोग्य सुविधांकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना जारी ...

रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द केल्यानंतर ‘ओटीपी’च्या मदतीने त्वरित पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाचे आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर किंवा वेंटिंग लिस्टवर नाव असल्यामुळे प्रवास रद्द केल्यानंतर  त्या तिकिटाचा परतावा देण्यासाठी नवीन ‘ओटीपी’ आधारीत सेवा सुरू...

तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणं बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला यापुढे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर...

देशात खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षातली ही पहिली दरवाढ असून, रविवारी याबाबतची घोषणा...

केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा केले रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय...

निरंक असलेले जीएसटी परतावे SMS द्वारेही भरता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर परतावा निरंक असलेल्यांना अर्ज SMS द्वारे पाठवण्याची सोय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ देशातल्या...

अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र स्वरुपाचं तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळानं अधिक तीव्र स्वरुप धारण केलं आहे. गेल्या सहा तासापासून ते १३ किलोमीटर प्रतितास वेगानं गुजरातच्या दिशेनं सरकत...

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यात ३ हजार डब्यांचं उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांव्या डब्याचं उत्पादन झालं आहे. रेल्वे डब्यांची वाढती मागणी पूरी करण्याच्या दृष्टीनं या डब्यांचा उपयोग...

पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना – सुजय विखे पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना असून अनेक वर्षांपासून घरकुला पासून वंचित राहिलेल्या समाज घटकातील शेवटच्या घटकांसाठी ही योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे असं प्रतिपादन...