राज्यसभेचे नवे अध्यक्ष जगदीप धनखड यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२...
देशातली कोरोनाबाधितांची संख्या ८५ हजारांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ आजारानं देशात आतापर्यंत २ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १०३ रुग्ण मरण पावले तर ३ हजार ९७० नवे रुग्ण आढळले....
सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पा विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीमधील अडसर आता दूर झाला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देऊन त्याचं बांधकाम थांबवावं, अशी मागणी करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च...
देशात काल ३ लाख २३ हजार १४४ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत 29 लाख 78 हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन असून एकूण बाधितांच्या संख्येमध्ये हे प्रमाण 16 पूर्णांक 55 शतांश टक्के आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातलं रुग्ण...
मुंबईत डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी ‘फाइट द बाईट’ मोहिम सूरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मोहिम राबवली जाते. त्यासाठी इथं निर्जंतुकीकरण करणारा अत्याधुनिक ड्रोन पालिकेच्या वरळी विभागात दाखल झाला आहे. ज्या ठिकाणी पोचणं कठीण...
हवाई संरक्षण कमांड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत तयार करण्याचे,संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी, कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत....
संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातले निर्देश असलेलं पत्रक आज केंद्रीय गृह सचिवांनी जारी केलं.
कापणी आणि बियाणं लागवडीचा...
सत्य आणि न्यायाचा विजय झाला, जाधव यांना न्याय मिळणार : आयसीजे च्या निकालावर पंतप्रधान...
नवी दिल्ली : सत्य आणि न्यायाचा विजय झाला असे सांगून पंतप्रधान
मोदींनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल हा माझा ठाम विश्वास...
५ जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दूरसंचार विभागाचा ५जी स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केला आहे. केंद्र सरकारतर्फे आज ही माहिती देण्यात आली. पुढच्या महिन्याच्या अखेरीला हा लिलाव होणार...
वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित होणार चित्रपटाची निर्मिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तयार केली असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्याचप्रमाणे बांगलादेशाच्या...