प्रधानमंत्री किसान योजना

नवी दिल्ली : देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री किसान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकरी निश्चित करणे आणि पीएम-किसान पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, याची...

नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल, असं सीबीआयनं आज सांगितलं. या खटल्याच्या निर्णयाला बराच वेळ लागणार असल्यानं...

गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज गोव्यात उपस्थिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा मुक्तिसंग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अभिवादन केलं आहे. गोव्याला वसाहत वाद्यांकडून मुक्त करण्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या...

आयपीएल क्रिकेट सामने यंदा झटपट उरकणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधित उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. जगभरातली कोविड-एकोणीस ची साथ...

सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या  टक्केवारीचा भारतातला  उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ  15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे. 1 ऑगस्ट च्या 33.32...

देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे. देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ तारखेला टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंशी चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १३ जुलैला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंबरोबर दुरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधतील. मागच्या महिन्यात प्रधानमंत्र्यांनी भारतीय खेळाडूंच्या ऑलिंपिक तयारीचा आढावा घेतला...

देशातील महत्वाच्या बंदरांवर यापुढे केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्सचा वापर होणार

देशी जहाजबांधणी उद्योगाला प्रोत्साहन आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल : मनसुख मांडवीय नवी दिल्‍ली : केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने देशातील सर्व मुख्य बंदरांना केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्स खरेदी कराव्या अथवा...

अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे...

भूतकाळातील मानसिकतेतून बाहेर पडून, उच्च दर्जाची उत्पादने, व्यापक जागतिक व्यापारी सबंध आणि जागतिक व्यापार वाढविण्याच्या दिशेने भारताची वाटचाल- पियुष गोयल नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य तसेच रेल्वेमंत्री पियुष...

कांद्याचे किमान निर्यात दर कमी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यातीवर गेले सहा महिने असलेली बंदी उठवायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला...