देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं – एम.व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं  सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ‘शाश्वत विकासाची उद्दिष्ट, स्थानिक पातळीवर’ या विषयावर पंचायत राज मंत्रालयानं नवी...

देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर  या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज...

राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात आणि आसाम या राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेले व्यवस्थापन, तसेच मृतदेहांच्या अयोग्य...

बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९ पूर्णांक ५१ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासांत १९ हजार १४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले, त्यामुळे देशात...

गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम केले जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली प्रवासी रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत असून, केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम जारी केले आहेत. यानुसार कोरोनाची  कुठलीही लक्षणं नाहीत, अशा...

सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेला पुरेसा धान्यपुरवठा करण्यासाठी रेल्वेची गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्यवाहतूक

नवी दिल्ली : कोविड-19 प्रकोपादरम्यान देशभरातील लॉकडाउनच्या काळात धान्यासारख्या अत्यावश्यक गरजेच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून रेल्वेची मालवाहतूक सेवा पुर्णपणे कार्यरत आहे. भारतीय नागरिकांचे स्वयंपाकघर सुरळीत चालावे म्हणून 17 एप्रिल...

‘सत्तर साल आझादी, याद करो कुर्बानी’-देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली : देशातल्या प्रादेशिक भाषांतल्या चित्रपटांना प्रोत्साहन देऊन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय विशेष प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...

किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर इथं किसान मेळ्यात होत असलेल्या पशुप्रदर्शनीची...

देशातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे मात्र त्यापैकी ३९ हजार १७३...

नवी दिल्ली : देशभरातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ४ हजार ९७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख...

आनंद महिन्द्र आणि ऍडोबचे अध्यक्ष यांना अमेरिकेच्या उद्योजक गटाचा पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अमेरिकास्थित उद्योजक गटानं महिन्द्र उद्योगाचे अध्यक्ष आनंद महिन्द्र आणि ऍडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांच्या नावाची घोषणा २०२०...