डॉ. भारती पवार यांची पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या कोझिकोडेइथल्या निपाह बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांच्या १५ पैकी ११ जणांना निपाहची बाधा झाली नसल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. निपाह विषाणू निरीक्षणांतर्गत काल २३४ लोकांच्या चाचण्या...
शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित जी-20 देशांच्या शिक्षण विषयक कार्यगटाच्या...
देशात कोरोना विषाणू संसर्गाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यश, मात्र कोरोना दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी...
भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या विश्वासार्हतेने पाहिले जात असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने आरोग्य क्षेत्रात नवी पद्धत रूढ केली असून इतर राष्ट्रांनाही या क्षेत्रात सहाय्य केले आहे. भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या दृष्टीने, नव्या आदराने आणि विश्वासार्हतेने पाहिले...
राज्यात विजेच्या विक्रमी मागणीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी काल विक्रमी विजेची मागणी नोंदवली. बुधवारी महावितरणकडे तब्बल २१ हजार ५७० मेगावॅटवीजेची मागणी झाली. ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे. यापूर्वी...
काश्मीर खोऱ्यात, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागातील वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या...
जेएनयू प्रांगणात 12 नोव्हेंबर 2020 रोजी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील. केंद्रीय शिक्षणमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आणि...
दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधायचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे.
वसई रोड यार्डाजवळ याकरता दोन फलाट बांधले जाणार आहेत. यासाठी...
इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती...











