शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक कोटींहून अधिक घरांच्या बांधकामाला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या १ कोटी १२ लाख घरांपैकी, एक कोटींहून अधिक घरांना मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि...
देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड 19 चे 22 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख...
भारत जागतिक पोलाद विकासाच्या केंद्रस्थानी असेल – ज्योतिरादित्य शिंदे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिया स्टील २०२३' या पोलाद उद्योगावरील तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे काल मुंबईत केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते उद्घाटन झाले....
बहुमत सिद्ध करण्याच्या आधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आज दुपारी दोन वाजता सुरु होणार होतं. परंतु त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी...
राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध घटकांना आमंत्रित केलं आहे. यासाठी ऑनलाईन जनमत सर्वेक्षण सुरु करण्यात...
देशात ७८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात ७८ हजारापेक्षा...
जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई रौप्य पदक विजेता गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक पटाकवलं. गुरप्रितनं दोन वेळा कनिष्ठ...
‘हर घर जल’ उपक्रमाचा सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बचतीवर मोठा प्रभाव पडल्याचे जागतिक आरोग्य...
जीवन संरक्षणात, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे साक्षीदार आपण आहोत : डॉ व्ही के पॉल, नीती आयोग
ग्रामीण भागातील नळ...
स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीदिना निमित्त राष्ट्रपतींचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी स्वामी विवेकानंद हे देशातले एक सर्वोच्च...
दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली.
भारताने विजयासाठी दिलेल्या...











