कोरोना संसर्गाविरोधात भारतानं मजबूत लढा दिला – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात भारतानं वेगानं पावलं उचलत मजबूत लढा दिला अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या कोरोना विरोधातल्या लढ्याचं कौतुक केलं आहे. भारतानं अशी रीतीनं लढा दिल्यामुळेच...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला नमामि गंगा प्रकल्पाचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कानपूर इथं पहिल्या राष्ट्रीय गंगा परिषदेचं अध्यक्षपद भूषवत नमामि गंगा प्रकल्पाचा आढावा घेतला. या परिषदेला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग...

उत्तरेकडच्या राज्यात परतलेल्या नागरिकांसाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू होणार

नवी दिल्ली : आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी, म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणारी ही योजना...

व्हॉट्सअप संदेश फॉरवर्ड करण्याच्या नियमांत बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपचे वापरकर्ते आता वारंवार फॉरवर्ड केले जाणारे संदेश एकावेळी एकाच चॅटवर पाठवू शकणार आहेत. कोविड१९ या आजाराच्या जगभर झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, खोटी माहिती आणि खोट्या बातम्यांचा...

भारताच्या अमेरिका संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा मोठा वाटा – डॉ. एस....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना समकालीन जगाची अत्यंत सूक्ष्म आणि विकसित समज होती. भारताच्या अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र...

चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांचं प्रमाण २ टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल करण्यात आलेल्या १६ लाख ४७ हजार ४२४ चाचण्यांमध्ये ३४ हजार ७०३ कोरोनाबाधित आढळले असल्याचं केंद्रिय आरोग्य विभागानं आज सकाळी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं...

चांद्रयान-३ साठीची उलट गणना सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं तिसरं अभियान चांद्रयान-३ साठीची उलट गणना आज सुरू झाली. २६ तासांची ही उलट गणना दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाक्वारेली सिमंड्स विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या २०० मधे स्थान मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन केलं आहे. IIT मुंबई, IIT दिल्ली आणि बेंगळुरुची...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे उद्या उद्घाटन

कोविड-19 नंतर ईशान्य प्रदेश पर्यटन आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयाला येणार-डॉ जितेंद्र सिंग नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे ईशान्य परिषदेचेही अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे आभासी...

तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे. देशातील तरूण मोठ्या प्रमाणात...