देशात आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातलं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर पोचलं आहे. सध्या बाधित रुग्णांची एकूण...

रामायणमुळे तरुण पिढीला देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा कळेल – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर  प्रसारित झालेल्या रामायणने सर्वाधिक मनोरंजक कार्यक्रम म्हणून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये नायडू यांनी ऐंशीच्या...

प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबमधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटींच्या चौकशीसाठी आज सर्वोच्च न्यायालयानं समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा या समितीच्या अध्यक्ष आहेत....

गुंतवणूकदारांच्या अडचणी दूर करा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकदारांना आवश्यक असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित मंत्रालयांनी अधिक सहकार्य करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत....

सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रधानमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत देशभरातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीदरम्यान राज्या-राज्यांमध्ये येणाऱ्या...

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या वादग्रस्त जमीनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल करणार आहे. मंडळाच्या कार्यकारी समितीच्या लखनौ इथं झालेल्या बैठकीत...

कोवॅक्सिन या लशीचं उत्पादन १० कोटी डोसपर्यंत करायचं – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन या भारत बायोटेक निर्मित कोविड प्रतिबंधक लशीचं उत्पादन दरमहा दीड कोटीने वाढवून १० कोटी डोसपर्यंत करायचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ.वी.के....

शेती व्यवसाय आणि प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती व्यवसाय आणि  प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची आहे ,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पुरस्कृत, महात्मा फुले एग्रीकल्चर फर्म कृषी...

गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या पवित्र उत्सवानिमित्त माझ्या भरपूर शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरय्या!! सर्वांवर गणेशाची कृपा व्हावी, अशी...

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मान्यताप्राप्त शाखांमध्ये निवडणूक रोखे 2018 ची विक्री

नवी दिल्‍ली : भारत सरकारने निवडणूक रोखे योजना 2018 राजपत्र अधिसूचना क्रमांक 20 द्वारे अधिसूचित केली. या योजनेतल्या तरतुदीनुसार, (राजपत्र अधिसूचनेच्या कलम 2 (डी ) मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे ) भारतीय...