केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं – शरद पवार यांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...
तिकीट विक्रीतून रेल्वेला ४५ कोटी तीस लाख रुपयांच उत्पन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं बारा मे पासून सुरू केलेल्या विशेष रेल्वे सेवेची पुढच्या सात दिवसांसाठी दोन लाखापेक्षा जास्त तिकिटं प्रवाशांनी आरक्षित केली आहेत. या तिकीट विक्रीतून रेल्वेला ४५...
यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील आहे- मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प...
रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी मुंबईत परतले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीत घातलेल्या निर्बंधामुळे रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी आज मुंबईत परतले. हे विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यापैकी ४७० विद्यार्थी महाराष्ट्रातले होते.
प्रत्येक विद्यार्थ्याने...
राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील १९ एनसीसी कॅडेट्सची निवड
नवी दिल्ली : यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.
येथील छावणी परिसरातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेट्साठी सराव...
नॉयडातलं गौतम बुद्ध नगर स्मार्ट शहर म्हणून विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश सरकार नॉयडातलं गौतम बुद्ध नगर शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करत आहे. हे शहर विकास आणि संधींच्या दृष्टीनं देशातलं आदर्श शहर म्हणून विकसित...
श्रीलंका आणि नेपाळमधल्या घडामोडींवर भारताने बारकाईने लक्ष द्याव – शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन भारतीय उपखंडाला चोरपावलांनी विळखा घालण्याण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळ इथल्या घडामोडींवर भारतानं बारकाइनं लक्ष द्यायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’
नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा...
केंद्र सरकारद्वारे लघु उद्योगांना दिलासा देणारा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थात MSME दिलासा देणारा निर्णय आज जाहीर केला. यानुसार ५० कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक आणि २५० कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या...
राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन
नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने 14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती शिवाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती शिवाजी महोत्सवात’ वैविध्यपूर्ण...











