लष्कर मुख्यालयाच्या फेररचनेसंदर्भातल्या निर्णयांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून मान्यता

नवी दिल्ली : लष्कर मुख्यालयाच्या फेररचनेबाबतच्या निर्णयांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. मुख्यालयाने केलेल्या तपशीलवार अंतर्गत अभ्यासावर आधारित ही परवानगी देण्यात आली आहे. लष्कर प्रमुखांच्या अधिपत्याखाली वेगळा सतर्कता...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची प्राधिकरणाची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्मारक प्रधिकरणानं संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित दोन ठिकाणं राष्ट्रीय महत्वाची स्मारकं म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचं...

परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेततर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार आहे. बडोदा, दिल्ली आणि मुंबईत पत्रकारिता आणि स्तंभलेखन करणाऱ्या...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारनं काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी...

नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांची कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कर तळ आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कराचे तळ आणि चौक्यांना भेट दिली आणि तिथल्या सज्जतेची पाहणी करून तिथं तैनात जवानांना...

स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता-प्रिती सुदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरुवातीलाच होण्यासाठी महिलांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत...

देशभरात ओमायक्रॉनचे ३ हजार १०९ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झालेले एकूण ८ हजार २०९ रुग्ण देशभरात आढळले असून त्यातले ३ हजार १०९ बरे झाले आहेत. सर्वाधिक एक हजार ७३८ रुग्ण...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची एकूण...

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर विकासाचं नवं पर्व सुरु / नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी शिष्टमंडळाची जम्मू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर मधून कलम-३७० हटवल्यानंतर या संपूर्ण प्रदेशाचा नव्यानं उदय झाला आहे, असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. येत्या काळात...