केंद्रीय माहिती आयोगाकडून मनुष्यबळ विकास आणि माहितीचा अधिकार कायदा 2005 विषयी परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने उद्या 9 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्ली येथे मनुष्यबळ विकास आणि माहितीचा अधिकार कायदा 2005 विषयी एका परिषदेचे आयोजन केले आहे.शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित...

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच देशाला सुवर्ण दिवस – केंद्रीय मंत्री अरविंद सावंत

नवी दिल्ली : ‘छोडो भारत’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामात जीवाची बाजी लावून ब्रिटीश सत्तेविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच भारत देशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले, असे...

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान

नवी दिल्ली : सिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती आहेत. 11 डिसेंबर 1935 मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे 6...

ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह...

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा समारोप, १९५२ नंतरची सर्वात यशस्वी प्रक्रिया

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करून मंगळवारी संपले. तथापि, ७ ऑगस्ट रोजी समारोप होणार होता. सत्र १७ जूनपासून सुरू झाले आणि सत्राचा...

महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूरग्रस्त भागात लष्कराचे मदत आणि बचावकार्य वेगात

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पावसाची संततधार आणि ठराविक काळाने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. काही मोठ्या जलाशयांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे देखील पाणीपातळीत वाढ झाली आहे....

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आज नवी दिल्ली येथील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय...

जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या धाडसी आणि प्रयत्नशील बंधूभगिनींना पंतप्रधानांचा सलाम

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयक संमत होणे म्हणजे संसदीय लोकशाहीतील एक महत्त्वाची घटना असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक संमत होण्याचे स्वागत केले आहे. आपण...

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते. नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...

ई गव्हर्नन्स 2019 विषयी 22 व्या राष्ट्रीय परिषदेचे 8 आणि 9 ऑगस्ट रोजी शिलाँगमध्ये...

नवी दिल्ली : प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मेघालय सरकारच्या मदतीने ई गव्हर्नन्स 2019 विषयीच्या 22 व्या राष्ट्रीय परिषदेचे 8 आणि...