तृतीयपंथीयांचे कल्याण

नवी दिल्ली : देशात 2011 च्या जनगणनेमध्ये प्रथमच पुरुष -1, स्त्रिया-2 आणि इतर -3 असे संकेतांक पुरवण्यात आले होते. त्याची निवड माहिती देणाऱ्या व्यक्तीवर  अवलंबून होती. माहिती देणाऱ्या व्यक्तीने ...

गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी गेल्या 3 वर्षात 271 कंपन्यांविरोधात कारवाई – वित्तमंत्री

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनी कायद्यातील विविध तरतुदींनुसार 2016-17 या वर्षात 95 कंपन्यांविरोधात 2017-18 मध्ये 101 कंपन्यांविरोधात आणि 2018-19 मध्ये 75 कंपन्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. केंद्रीय...

लष्करातील रिक्त पदे

नवी दिल्ली : 1 जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लष्करात एकूण 45,634 पदे रिक्त आहेत. यात सेकंड लेफ्टनंट पदाच्या वरची 7,399 पदे आहेत. लष्करातील भर्तीबाबत, भर्तीच्या अधिसूचनेसह प्रसिद्धीवर झालेला गेल्या...

सार्वत्रिक स्मार्ट कार्ड वाहन परवाना

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे वाहन परवान्यांच्या स्वरुपात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासाठी सामायिक स्वरुप आणि वाहन परवान्यांचे आरेखन...

जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण

नवी दिल्ली : जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण-2018, 8 जून 2018 रोजी अधिसूचित करण्यात आले आहे. धोरणांतर्गत मानवी सेवनास अयोग्य असलेल्या वाया गेलेल्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या

उत्तरप्रदेशला सर्वाधिक 1,30,81,084, तर महाराष्ट्रात 40,86,878 नवी दिल्ली : एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते.  योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ...

पाण्याच्या न्याय्य वापरामुळे भविष्यातील आपत्तींपासून देशाचे संरक्षण करता येऊ शकेल – शेखावत

नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले...

2020 ऑलिम्पिक साठी कृती आराखडा

नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार...

युवा पिढीचा व्यक्तिमत्व विकास

नवी दिल्ली : सामाजिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी वर्ष 1969 मध्ये सरकारने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) सुरु केली.  2019-20 या आर्थिक वर्षात योजनेसाठी 160 कोटी रुपयांची...

सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान देण्याची महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा...

नवी दिल्ली : सोयाबीन पेंड निर्यातीवर 15 टक्के अनुदान मिळावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असून, ही मागणी मान्य झाल्यास महाराष्ट्रासह देशातील सोयाबीन उत्पादक राज्यांना फायदा होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कृषी...