उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण केले

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत असताना त्यांचे वारसदार म्हणून पुतणे राज ठाकरे यांच्याकडेच पाहिले जात होते. परंतु बाळासाहेबांनी मुलगा उद्धव ठाकरेंकडे २००६ मध्ये पक्षाची...

प्रलंबित शिष्यवृती तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश , विद्यार्थी हिताला प्राधान्य द्यावे – डॉ.सुरेश (भाऊ)...

  पुणे : सामाजिक न्याय विभाग हा तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करणारा विभाग असून विद्यार्थी हिताला प्राधान्य देत प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे प्रकरणे तात्काळ मार्गे लावून विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे बँक खात्यात...

पर्यावरणपूरक प्रकल्‍प उभारणीची सुरुवात स्वत:पासून करा – न्यूयॉर्कच्या सिटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री...

मुंबई : शाश्वत जीवन पद्धतीचा अभ्यास करत असताना, कचऱ्यापासून पर्यावरणपूरक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न आपल्या घरापासून करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्याची अंमलबजावणी करू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद...

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : मुरूडचा जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या बोटींचा वापर केला जातो; पण बदलत्या वातावरणामुळे सुटलेला सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे...

विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांनी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहासाठी फर्निचर खरेदीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत आदिवासी...

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहासाठी फर्निचर खरेदीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांवर विभागाकडून यापूर्वीही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. विधान मंडळातही मंत्री, आदिवासी...

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभागांनी सक्रिय व्हावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे...

मुंबई : शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत; तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत अंशतः बंद राहणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत रविवार आणि काही निवडक दिवस तसंच सणांचे दिवस वगळता आठ तासांसाठी विमान वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार...

दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती साधेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : समाजातील गरीब, उपेक्षित, निराश्रीत व्यक्तीला आपापल्या शक्तीनुसार मदत करण्याची परंपरा वैदिक काळापासून भारत देशात आहे. जे कार्य आपल्या वाट्याला आले आहे, ते सर्वोत्तम प्रकारे करणे ही देखील...

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज...

राज्यात बलिप्रतिपदा उत्साहात साजरी

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रकाशाचा आणि आनंदाचा दीपावलीचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी केली जात आहे. या दिवसाला दिवाळी पाडवाही म्हटलं जातं. आजच्या दिवशी पत्नी...