ऐन दिवाळी दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी दरवाढ ; दिवाळी सणानिमित्त लांब पल्ल्याच्या जादा...

मुुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस.टी. महामंडळ येत्या 24 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3 हजार 500 बसेस सोडणार आहे. या लांब...

‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद 16 सप्टेंबरला मुंबईत होणार

मुंबई : ‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद येत्या 16 सप्टेंबरला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात होणार आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे...

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं. शेतातील पेरणी ते...

रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पु.ल. कला महोत्सव २०१९’चा समारोप

मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित पु.ल. कला महोत्सव २०१९ चा समारोप रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. समारोप समारंभाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सुप्रसिद्ध अभिनेते...

महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं राज ठाकरेचं मत

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं मत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. बडतर्फ...

मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर

मुंबई : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे...

मुंबई-गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईमध्ये जेएनपीटीकडे जाणार्याम चार मार्गांचा लोकार्पण सोहळा,...

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानाबाबत राज्यपालांचा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, जळगाव इथं वार्ताहरांशी बोलतांना, आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत...

क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

नागपूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. रामगिरी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलींद...

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर इथं होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. लातूर जिल्ह्यात होणारं हे पहिलं...