प्रदूषणमुक्तीसाठी जलस्त्रोतांमध्ये निर्माल्य न टाकण्याचे शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट गाईडसचा सन्मान
मुंबई : गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन...
पनवेलमध्ये सर्वात जास्त, तर वडाळ्यात सर्वात कमी मतदारांची नोंद
मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेल मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 54 हजार 827 आहे तर वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच 2 लाख 3 हजार...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नगर जिल्ह्यातील ३ प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यता – पाणीपुरवठामंत्री बबनराव...
मुंबई : वारंवार दुष्काळ पडत असल्याने निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील मौजे धांदरफळ बु., मौजे जवळेकडलग, मौजे निमगांव भोजापूर व इतर ३ गावांच्या...
विधानसभा निवडणुकीसाठी ३ लाखांहून अधिक सुरक्षा जवान सज्ज
मुंबई : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा...
भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर मतदान न करण्याचा युरोपीय संघाच्या संसदेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे....
नैसर्गिक आपत्तीबाधित गावांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष धोरणाचा प्रस्ताव सादर करा – मंत्री संजय राठोड
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा
मुंबई : राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरविण्याबाबत तसेच 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसित गावठाणांना नागरी सुविधा देण्याबाबत आढावा घेऊन...
एक हजार महिलांना हस्तकला कौशल्य प्रशिक्षण; ५०० महिलांचा स्वयंरोजगार सुरु
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे १ हजाराहून अधिक महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. यातील ५०० महिलांनी स्वयंरोजगार सुरु केले आहेत. महिला...
खादी क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्र्यांचे...
मुंबई : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 5 वर्षात 5 कोटी रोजगार निर्मितीसाठी सरकार एखाद्या अभियानाप्रमाणे काम करत आहे, असे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी...
राज्य सरकारनं आज मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला कोणतीही नवी...
राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ
मुंबई : राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून...









