बालकांच्या कल्याणासाठी राज्य शासन संवेदनशील – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
‘बाल न्याय निधी’साठी स्वतंत्र तरतूद
मुंबई : बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी राज्य शासन संवेदनशील आहे. या मुलांच्या पुनर्वसनाकरिता ‘बाल न्याय निधी’ साठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेत...
कबड्डी, खो-खो, मल्लखांब इत्यादी देशी खेळांसाठीची मैदानं विकसित करावीत – अदिती तटकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : फुटबॉल किंवा व्हॉलिबॉलसारख्या मैदानांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्याऐवजी कबड्डी, खो-खो, मल्लखांब इत्यादी देशी खेळांसाठीची मैदानं विकसित करावीत, अशी सूचना क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी...
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं नाव
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकार स्थापनेच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह...
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही लोकचळवळ व्हावी – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती...
मुंबई : ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका लोकचळवळीत रुपांतर व्हावे; अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्यातील जनतेच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी...
अड्डा २४७ च्या महसुलात पाच पट वाढ
मुंबई : गुणवत्तापूर्ण शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याच्या आपल्या मोहिमेवर लक्ष ठेवून, चाचणी तयारीसाठी अड्डा २४७ भारताची सर्वात मोठी आणि सर्वात वेगवान-वाढणारी शिक्षण-तंत्रज्ञान कंपनीने आपल्या स्थानिक व्यवसायात केवळ तीन महिन्यांच्या...
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं राज्य विधानसभेतला विश्वासदर्शक आज १६९ विरुद्ध शुन्य मतांनी जिंकला
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं राज्य विधानसभेतला विश्वासदर्शक आज १६९ विरुद्ध शुन्य मतांनी जिंकला. तर चार सदस्य तटस्थ राहीले. भाजपाच्या सदस्यांनी अधिवेशनाचं कामकाज नियमबाह्य पद्धतीनं सुरु असल्याचं...
जलसंपदा विभागांच्या प्रकल्प पूर्णतेसाठी निधी, वेळेचे सुयोग्य नियोजन करण्याचे मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश
मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची आतापर्यंत झालेली प्रगती यासंदर्भात सुयोग्य नियोजन करावे. ज्यामुळे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला जयंत पाटील...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सेवानिवृत्तीची...
विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवण्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवावा, असं विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. कोरोना...
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आपण कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातले भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्री होण्याच्या घटनेबाबत केलेला दावा, फडणवीस यांनी फेटाळला आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते....









