एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार :...
मुंबई (वृत्तसंस्था) : एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार, असा प्रश्र्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली आहे....
बृहन्मुंबई हद्दीत पुढील महिनाभरासाठी ड्रोन उड्डाणास बंदी
मुंबई : ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई हद्दीत आजपासून दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत...
राज्यात १५ लाख १४ हजार ७९ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ७२६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख १४ हजार ७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं...
मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी घेतला आढावा
मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी...
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणांची अट शिथिल
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार...
दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. देशात आजमितीस हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये हजारो चित्रपट दरवर्षी निर्माण होतात. भारतीय चित्रपटसृष्टी आज जगातील आघाडीच्या चित्रपटसृष्टींपैकी आणि वैभवाच्या शिखरावर...
आर्थिक मंदीवरील लोकांचं लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायद्याची खेळी केला असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात दंगलीसदृश्य परिस्थिती आहे, मात्र मोर्चे काढणाऱ्या अनेक लोकांना या कायद्यांबाबत माहिती नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत...
राज्यातल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणीसाठी केंद्रांची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणीसाठी केंद्रांची मान्यता मिळाली आहे.
कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अंबाजोगाईतलं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय, तसंच बारामती, गोंदिया...
दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींच्या आर्थिक मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारं, ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं...
मालाड-मालवणी व गोरेगाव भागातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरेगाव, मालाड-मालवणी भागातील पी उत्तर व पी दक्षिण क्षेत्रातील वाहतूक खोळंबणाऱ्या चौक, रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच जेथे रस्त्यांची गरज आहे, त्या ठिकाणी...









