राज्यात अडीच कोटींहून अधिकनागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राचं देशातलं अग्रस्थान कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशात अग्रस्थान कायम राखलं आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक...

प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर...

पर्यावरणाबाबत जागरुकता सर्वसमावेशक असावी – मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्गाचे नियम आपण पाळले नाहीत तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला आपली...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना मान्यता

मुंबई : पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील...

करीरोड भागातील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या करीरोड भागात लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या ३० वर्षीय...

राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधित शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. अशा सूचना अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी काल दिल्या....

राज्यात उद्यापासून पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी,तर रात्री ११ ते पहाटे ५...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केले आहेत. येत्या १० जानेवारी म्हणजे उद्यापासून हे निर्बंध लागू होतील. यानुसार...

मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थितीची पुनरावृत्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असून काल राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून आले, तर कोरोनाबाधितांच प्रमाण 16पूर्णांक 26 शतांश टक्के इतकं जास्त वाढल्याने,...

मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सतत तीन दिवस कोरोनाची रूग्ण संख्या २० हजाराच्या आसपास आढळत होती. मात्र आता ही रूग्ण संख्या घटू लागली आहे. मुंबईत काल ११ हजार ६४७ नवे...