राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला.
त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे...
राज्यातील चंदन उत्पादन वाढीला उत्तेजन देण्यासाठी सरकार कटीबद्ध
मुंबई (वृत्तसंस्था) : चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अगरबत्ती उद्योगाला चालना देण्याकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. राज्यातील चंदन उत्पादन...
राज्यात दैनदिन रुग्णसंख्येत घट कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या तिप्पट होती. काल ४ हजार ३५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. १२ हजार ९८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ३२...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार – शिक्षणमंत्री आशिष शेलार
मुंबई : राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे, तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील १५...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंतिम संस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीवर शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या पूजनीय व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी यावेळी झाली...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात चौघे ठार, तीन जण जखमी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात आज झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत....
नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपूर येथील सिव्हील लाईन येथे सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात एमटीडीसीद्वारे नुकतेच ‘एमटीडीसी ऑरेंज’ हे शाकाहारी व मांसाहारी उपहारगृह सुरु...
श्रेष्ठ संसदपटू आणि कुशल प्रशासक गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री...
बंदमुळे झालेले नुकसान राज्य सरकारकडून भरुन घेण्याची भाजपची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : आजच्या सरकार-पुरस्कृत बंदची न्यायालयानं दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडून घ्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. महाविकास आघाडीचा आजचा बंद...
राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...