शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर   शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व...

राज्यातल्या नागरिकांना मिळाल्या लशीच्या एकूण ५ कोटींहून अधिक मात्रा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दिवसभरात एकूम ६ लाख ३३ हजार १५३ जणांना कोविड प्रतिबंधक लस दिली गेली. आत्ता पर्यंत राज्यातल्या एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ नागरिकांना कोविड...

निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदे पंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण...

मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८ हजार ५३६ वर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८...

अटल महापणन विकास अभियान, अटल अर्थसहाय्य योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबई : राज्यातील नव्याने पुढे आलेल्या सहकारी संस्थांनी अटल महापणन विकास अभियान व अटल अर्थसहाय्य योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहकारी...

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुखमाईची शासकीय महापूजा झाली. कोरोनाचं संकट दूर व्हावं, जनतेला पुन्हा आनंदी आणि...

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

मुंबई : राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी...

मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सर्वश्री...

करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा...

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता

मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या...