कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या...

राज्यात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू होत आहेत. रेडीरेकनरच्या दरात महानगरपालिका क्षेत्रात सरासरी एक पूर्णांक दोन दशांश टक्के, तर ग्रामीण क्षेत्रात दोन पूर्णांक ८१ शतांश टक्के...

शासन प्रत्येक घटकाच्या पाठीशी ठाम उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली :  शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक या घटकाचे पुरामुळे नुकसान झाले असले तरी कोणीही खचून जावू नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून आपल्यामध्ये असलेले आपुलकीचे नाते बाळगूया,असा विश्वास...

छोट्या व मध्यमवर्ग वृत्तपत्रांना शासनाने सरसकट 100% जाहिरात दर वाढ द्यावी – प्रदीप कुलकर्णी

सोलापूर : शासनमान्य जाहिरात यादीवरील छोट्या व मध्यम वृत्तपत्रांना राज्य शासनाने सरसकट 100% जाहिरात दरवाढ द्यावी व प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या दर्शनी जाहिरातीच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी करणारा ठराव...

महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2021 ची परतफेड 3 मार्च 2021 रोजी

मुंबई :  महाराष्ट्र शासन, वित्त विभाग  अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/प्र.क्र .6/ अर्थोपाय दि. 25 फेब्रुवारी  2011 अनुसार 8.46 % महाराष्ट्र शासन  कर्ज  रोखे, 2021 अदत्त शिल्लक रकमेची दि.2 मार्च 2021...

राज्यात काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रार्दुभाव झपाटयानं वाढत असून, काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या २७ लाख १३...

कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध झालं असून, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोविडसंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं प्रशासनानं म्हटलं आहे. मराठवाड्यातही अतिशय वेगानं वाढणाऱ्या कोरोना...

रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार आता फेसबुकचा वापर

मुंबई : कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त...

राज्यात ८ हजार ७५२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ८ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ९ हजार ८१२  नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १७९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६०...

ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं आज पहाटे पेण इथं राहत्या घरी निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. १९७१ मध्ये त्यांचा पहिला काव्य संग्रह...