मुख्य न्यायाधीशाची भूमिका वठवतांना सजग राहणं जरुरी – न्यायाधीश सी जे दीपंकर दत्ता
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सी जे दीपंकर दत्ता यांनी राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण तसंच केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरणाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, मुख्य न्यायाधीशाची भूमिका वठवतांना सजग...
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख १५ हजार पास वाटप
५ लाख १९ हजार व्यक्ती क्वारंटाईन, ५ कोटी २८ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख १५...
लिव्हप्युअरने नवे आरओ वॉटर प्युरिफायर लाँच केले
७०% पाण्याची पुनर्प्राप्ती करणारे जगातील पहिले आरओ वॉटर प्युरिफायर
मुंबई : आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली प्रदान करणाऱ्या लिव्हप्युअरने फ्युचरिस्टिक रेंजमध्ये आरओ (Reverse Osmosis) आधारीत वॉटर प्युरिफायर क्षेत्रात आणखी एक मोठी...
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं नोंदवला नवा विक्रम
मुंबई (वृत्तसंस्था) :कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल १२ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्रानं नवा विक्रम नोंदवला आहे. काल १२ लाख ६ हजार ३२७ जणांना लस दिल्याचं राज्य शासनाच्या...
ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
नागरिकांना लाभ व्हावा यासाठी विकास प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : विकास प्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास...
मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळला, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रावर घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग मंदावला असून त्यांची दिशाही बदलली असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं कळवलं आहे. मुंबईवरचा धोका कमी झाला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : अर्थसंकल्प मांडणे हे जसे क्लिष्ट काम आहे, तसाच तो समजून घेणे आणि समजावून सांगणे हेदेखील अतिशय क्लिष्ट काम आहे. अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगणारे, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’...
बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजयदिनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वीर सैनिकांचं स्मरण
मुंबई : बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजयदिनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीर सैनिकांचे स्मरण केले आहे. “बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या 1971 च्या ऐतिहासिक युद्धात भारतानं, 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी...
राज्यात औष्णीक प्रकल्पात दीड ते सहा दिवस पुरेल इतक्या विजनिर्मितीसाठीचाच कोळसा शिल्लक
मुंबई (वृत्तसंस्था) : कोळसा टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी, केंद्रीय खनीकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोल इंडिया लिमीटेडच्या महावितरणसोबत झालेल्या कंत्राटानुसार कारवाई होईल याकडे लक्ष द्यावं असं राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन...









