राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून केलेल्या संबोधनात ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ...

नवीन पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर वारसांना दहा लाख देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे राज्यमंत्री दीपक...

मुंबई, : नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे व...

शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर राज्य मागासवर्गिय आर्थिक विकास महामंडळानं दिलेली कर्जही राज्य सरकारनं माफ करावी

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिल्या जाणा-या कर्जमाफीच्या धर्तीवर राज्यातील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात आलेली कर्ज शासनानं माफ करावीत अशी मागणी रिपाई आठवले गटानं केली आहे. या मागणीसाठी येत्या १०...

अर्थसंकल्पात राज्यातल्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५, ९७६ कोटी, तर नाशिक मेट्रोसाठी २,०९२ कोटी...

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातल्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू

एका दिवसात  १०२ गुन्ह्यांची नोंद, ४६ आरोपींना अटक, ८ वाहने जप्त, १६ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई : राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री...

शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं – शरद पवार

नाशिक : शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव इथं त्यांनी प्रचार सभा घेतल्या....

हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्यात यावेत. या उपक्रमात लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. हर घर तिरंगा आणि...

कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढा – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, राज्यातल्या वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढू, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उद्या ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने उद्या गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक सभागृह काशिराम विद्यालय, रबाळे,...

केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून २०२० मध्ये सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्याबाबत महत्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे...