अतिवृष्टीमुळे मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात आज शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई : मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरसह मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा...

कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

बीजिंग जागतिक महिला परिषदेच्या रौप्य महोत्सवानिमित कार्यशाळा मुंबई : कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष देऊन महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच त्यांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण याकडे लक्ष दिले पाहिजे, असे...

कोविड-१९च्या प्रतिकारासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छाग्रहींची नियुक्ती करणार – गुलाबराव पाटील यांची माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बजावणार महत्त्वाची भूमिका जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच गावपातळीवर स्वच्छता रहावी. याकरिता राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात येत असून त्यांची कार्य पद्धती निश्चित...

सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती मुंबई : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12...

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे पूर्णत: वितरण

मुंबई : शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5‍ परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार 581 शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत....

मुंबईतल्या अँटिला स्फोटक प्रकरणी एनआयएकडून पोलीस निरीक्षकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईतील पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली आहे....

राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा...

शेती सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान

मुंबई (वृत्तसंस्था) : कौटुंबिक जबाबदारी, शेती- व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केले. यशवंतराव चव्हाण...

रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात...

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी

मुंबई : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा. यासाठीचा...