मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे सादरीकरण
मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादरीकरण झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख...
संत तुकाराम महाराजांची पालखी देहू इथून रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून प्रस्थान झालं. परंपरागत पद्धतीनं पण मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करून हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला.
कोरोनाच्या...
राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७५...
राज्यभरात मोठ्या उत्साहात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुंबईत शिवाजीपार्क इथं राज्याचा मुख्य ध्वजवंदन सोहळा झाला. राज्यपाल भगतसिंह...
पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे आणि...
भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर मतदान न करण्याचा युरोपीय संघाच्या संसदेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे....
आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली : आपत्तीच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे सांगलीकरांच्या कोणत्याही संकटाच्या वेळी आम्ही सदैव धावून येऊ त्या दृष्टिकोनातून हरिदास पाटील यांनी तरुण मराठा बोट क्लब, सांगलीवाडी यांच्यामार्फत आज जयंत रेस्क्यू...
मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक...
मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी...
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासण्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश
जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घेण्याचेही निर्देश
मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात...
राज्याच्या बऱ्याच भागात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे. पंढरपूर परिसरात परवा आणि काल अवकाळी पाऊस झाला. कासेगाव, लक्ष्मीटाकळी,...