भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे...
शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सूट : सामाजिक...
मुंबई : कोरोना काळात २१ एप्रिल २०२० व ११ जून २०२० च्या शासन निर्णयास अनुसरून आता ज्या कार्यालयांमध्ये १०० % अधिकार्यांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे अशा कार्यालयातसुद्धा दिव्यांग...
दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...
राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ वास्तूचे प्रधानमंत्रींच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. जलभूषण या वास्तूला किमान २०० वर्षांचा...
अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुजली असून, या सेवा देणाऱ्या संस्था असल्यानं सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असं प्रतिपादन सहकार आणि...
चक्रीवादळामुळं राज्यात एका व्यक्तीचा मृत्यू, जखमी झालेल्या ५ जणांवर उपचार सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळं अलिबाग तालुक्यात उमटे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उमटे गावात वीजेची डीपी अंगावर पडून हा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. तर आतापर्यंत एकूण ५...
नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी
मुंबई : कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.
नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू...
राज्यात आणि देशात सर्वत्र होतेय ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद-ए –मिलाद-उन-नबी साजरी होत आहे. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुह्म्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए–मिलाद-उन-नबी म्हणून साजरा केला जातो.
या...
प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने पुढे जात राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
अलिबाग : महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन...
शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी –...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष...