मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा, आज केंद्रीय पथक करत आहे. औरंगाबाद, पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या ९ गावात केंद्रीय पथकानं नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी...
सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांनी स्वतःहून उपचार करणे टाळावे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत राज्यात उद्यापासून काही प्रमाणात व्यवहार सुरू होणार. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तसेच नागरिकांनीही अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडावं, बाहेर पडताना नेहमी...
कोविड-१९ रुग्ण व्यवस्थापनाची सुधारित नियमावली जारी
मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड-१९ रुग्ण व्यवस्थापनाची सुधारित नियमावली जारी केली आहे. यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या आजाराचे गांभीर्यानुसार वेगवेगळे टप्पे आणि लक्षणं मंत्रालयानं नव्यानं सांगितली आहेत.
रेमडेसिविर औषध...
एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानं एसटी महामंडळानं ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची...
‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत १ फेब्रुवारीपासून ‘ई-समिट’
मुंबई : राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा ई-समिटचे आयोजन करण्यात आले...
मुंबईत आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला सुमारे 1,30,000 लोकांची भेट
मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला...
रोहयो अंतर्गत नगरपंचायतींचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक – रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे
मुंबई : रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतींचाही या योजनेत समावेश करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले.
रोहयो विभागाची आढावा...
पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत असे उद्गार राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी काल राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या...
राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव...
संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
सोलापूर शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : शहरात काटेकोर सर्वेक्षण करुन कोरोनाची लागण झाल्याची शंका असणाऱ्या आणि कोमॉर्बिड नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण...











