इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जातील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टं केलं. काल चेंबूर इथं झालेल्या पालक-शिक्षक मेळाव्यात त्या बोलत...
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं पुन्हा जोर धरला आहे. काही ठिकाणी त्यामुळं दिलासा मिळालाय तर काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. राजधानी मुंबई सह ठाणे...
उद्योग शिक्षण आणि उद्योजकता मानसिकतेच्या विकासासाठी राज्यातील आयटीआयमध्ये उपक्रम
मुंबई: उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास असे...
गोंडवाना विद्यापीठास यूजीसीकडून १२- बी दर्जा प्राप्त
विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई : गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक...
पूर परिस्थितीत योग्य समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्यांची त्रिस्तरीय समिती – जलसंपदा मंत्री...
कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा
मुंबई : पूर परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्याची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती...
अडथळ्यापासून संधीपर्यंत: संकटातही वृद्धी अनुभवलेली क्षेत्रे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोव्हिड-१९ च्या साथीने जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाले. तज्ञांच्या मते, यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे संकट आजवर अनुभवले नाही. मागणीला बसलेला अभूतपूर्व फटका आणि अर्थव्यवस्थेला वृद्धी...
तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यासाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल...
मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित...
औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. २०१६ ला यासंदर्भातला प्रस्ताव मांडला होता. २०२० ला ही प्रक्रिया पूर्ण झाली...
अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणार ; राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सादर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र...
विधीमंडळ पावसाळी अधिवेशन पुर्वसंध्येला पत्रकार परिषद
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री...
इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत राज्यातली आरोग्य यंत्रणा सजग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली आरोग्य यंत्रणा इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत सजग झाली आहे. येत्या काही दिवसात ही रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री...