आगामी मराठी साहित्य संमेलन उदगीरला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर इथं होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी काल नाशिकमध्ये ही घोषणा केली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी...

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई : दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना...

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करू – मुख्यमंत्री उद्धव...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा मुंबई : यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव...

कोविड सेंटर्समधील महिलांची छेडछाड टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात

मुंबई : कोविड सेंटर्समध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीने लक्ष घालून सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होणे आवश्यक आहे, असे...

प्रत्येकाशी प्रेमपूर्वक आदराने वागण्याची गुरु नानकदेव यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची ५५१ वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्ताने नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रमातून गुरुनानक यांना अभिवादन केले...

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून मुंबईत सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. २५...

केंद्र व राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी – सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे  यांच्या हस्ते ध्वजारोहण कोल्हापूर  :  पंधरा दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दु:खमय आणि खडतर गेले. प्रलयकारी महापुरात जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे....

आयुर्वेदामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई : राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता आपल्यामधील प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक संकल्पना समोर आली आहे. होमिओपॅथी आयुर्वेद युनानी यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते....

वनहक्क कायद्याच्या तरतुदीनुसार सामूहिक वनहक्क समितीचे हक्क अबाधित ठेवावेत – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : वन हक्क  कायद्याच्या तरतुदीनुसार सामूहिक वन हक्क समितीचे हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. वनहक्क कायदा व सामूहिक वन संरक्षण तसेच वनाधारित उपयोगिता...

कोविड प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊनमधे साखर निर्यातीत घट

नवी दिल्ली : कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा, साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत राज्यातून केवळ ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली. या कालावधीसाठी ६० लाख...