संचारबंदीमुळे हॉटेल आणि उपाहारगृहचालकांच्या चिंतेत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : महापालिका क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल आणि उपाहारगृहचालकांच्या चिंतेत वाढ झाली असून, नुकतेच सावरू लागलेल्या या व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता संघटनांकडून व्यक्त केली जात...

सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – डॉ. संजय कुटे यांची विधिमंडळात माहिती

मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या  प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून...

सोशल मीडियावरील चुकीचे ‘मेसेजेस’बाबत सावध रहा

महाराष्ट्र सायबर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन मुंबई : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी...

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार, दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी...

सौम्य ते मध्यम कोविड-१९वरील सहाय्यक उपचार म्हणून ‘क्लेविरा’ला भारत सरकारकडून नियामक मंजुरी देण्यात आली...

मुंबई : अत्याधुनिक संशोधन व नावीन्य यासाठी नावाजल्या जाणाऱ्या, ऍपेक्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या चेन्नई स्थित फार्मास्युटिकल्स कंपनीने सौम्य ते मध्यम कोविड-१९वरील सहाय्यक उपचार म्हणून क्लेविरा हे अँटिव्हायरल हर्बल फॉर्म्युलेशन सादर...

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उस्मानाबादच्या रुद्राक्ष बिराजदारला सुवर्णपदक

मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा इथल्या रुद्राक्ष विजयकुमार बिराजदार यानं महाराष्ट्र योग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या...

गडचिरोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत देण्याची अजित पवार यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत शासनानं द्यावी, अशी मागणी विधानसभेतले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याशिवाय शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून...

ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या शहरांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत (City Compost)  निर्मितीला व वापराला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

मुंबई : शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन...