१० वर्षांखालच्या मुलांना कोविड-१९ चा फारसा धोका नाही – डॉ. प्रिया अब्राहम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांखालच्या मुलांना कोविड १९ चा फारसा धोका नसल्याचं पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी म्हटलं आहे.
आकाशवाणीच्या वृत्तविभागाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या...
राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते...
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवडाभरात वीम्याची रक्कम जमा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, 2020 च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक...
खते, बियाणे, औषधे परवाना नुतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे...
मुंबई : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. कृषी विभागातील...
मुंबईत पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं वेगाने...
‘संडे स्ट्रिट’ या उपक्रमाअंतर्गत मुंबईत काही रस्ते आणि मार्ग सकाळी ४ तासांसाठी बंद ठेवले...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पोलिसांच्या पुढाकारानं रविवारी काही रस्ते आणि मार्ग स्थानिक नागरिकांना योगा, सायकल चालवणे, चालणे, स्केटिंग तसंच काही क्रीडा प्रकार करायला मिळावे या उद्देशानं सकाळी ४ तासांसाठी...
एक कोटीहून अधिक लोकांना ‘शिवभोजन’ चा आधार!
शिवभोजन योजना ठरतेय गरीबांसाठी वरदान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून...
राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत
मुंबई (वृत्तसंस्था) : राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.
रत्नागिरीजवळ उक्षी आणि भोके या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या दरम्यान करबुडे बोगद्यात रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले मंदिरे बंद ठेवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले सिद्धीविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर यासारख्या देवस्थानांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री सप्तशृंगी देवीची...
विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही – जयंत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते...