‘महाविकास आघाडी सरकारमध्ये धोरणात्मक निर्णयांवर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी इतर मंत्रीच बोलतात’

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनात धोरणात्मक निर्णय घेण्याचा आधार मुख्यमंत्री यांचा असतो मात्र महाविकासआघाडी मध्ये मुख्यमंत्र्यांऐवजी दुसरेच मंत्री धोरणात्मक विषयावर बोलतात. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठीचे हे प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी...

बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा ‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’ पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम...

भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा विशेष तपास पथकामार्फत

मुंबई (वृत्तसंस्था) : भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा स्वतंत्ररित्या विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना...

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण

४७८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१  झाली आहे. आज १२३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात...

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

मुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबईच्या श्रीमती सुशीबेन शाह यांची, तर त्यांच्यासोबत अन्य सहा जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बालकांच्या विविध प्रश्नांना आता न्याय...

खादी क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्र्यांचे...

मुंबई : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 5 वर्षात 5 कोटी रोजगार निर्मितीसाठी सरकार एखाद्या अभियानाप्रमाणे काम करत आहे, असे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी...

रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनम्र आदरांजली

मुंबई : “भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातल्या कामगारांना हक्कांची जाणीव आणि ते मिळवण्यासाठी लढण्याचे बळ दिले. कामगारांच्या श्रमांना मोल आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. साप्ताहिक...

राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान

गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई : भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन संस्कृतीशी जुळले असून देशात गाय, गंगा, गीता व गायत्रीला वंदनीय...

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करू – मुख्यमंत्री उद्धव...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा मुंबई : यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव...

राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झालं आहे.  काल ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६७८ नव्या रुग्णांची नोंद झाली....