जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार
मुंबई : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
‘घरपोच आहार’ योजना निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी वार्षिक सरासरी शिलकीची मर्यादा आता १० हजार...
मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 'घरपोच आहार' (टीएचआर) आणि 'गरम ताजा आहार' (एचसीएम) पुरवठयासाठी अधिकाधिक महिला बचत गट, संस्थांना निविदा प्रक्रियेत भाग घेता यावा म्हणून वार्षिक सरासरी...
जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये...
राज्यात ग्रामपंचायतींचे निकाल संमिश्र
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले आहेत. राज्यातले प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपापल्या क्षेत्रांवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे....
छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार...
9 यूनीकॉर्नने पहिल्या फेरीत १०० कोटी रुपये उभारले
१०० पेक्षा जास्त स्टार्ट-अप्समध्ये हा निधी गुंतवला जाईल
मुंबई : सुरुवातीपासून वाय कॉम्बिनेटरने बनवलेल्या धोरणांवर आधारलेल्या भारतातील 9यूनिकॉर्न्स अॅक्सलरेटर फंड (9यूनिकॉर्न्स) ने १०० कोटी रुपयांच्या (१४ दशलक्ष अमेरिकी डॉलर)...
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बेस्ट उपक्रमात सामावून घेतलं जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बेस्ट उपक्रमात सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संकटातही बेस्टची बस सेवा सुरू...
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली महाराष्ट्र कामगार ब्युरो ची घोषणा
मुंबई : लातूर जिल्हयात उद्योग, व्यापार, व्यवसायाला चालना देण्यासाठी, उद्योग उभारणीसोबतच, औद्योगिक वसाहतीत मेडीकल इक्वीपमेंट हब म्हणजेच वैद्यकीय साहित्य सामुग्री निर्मिती केंद्र उभारणार असल्याची माहिती, पालक मंत्री अमित देशमुख...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित...
राज्यात दहा कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत दहा कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत...











