करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. गर्दीचे दिवस वगळता गाभाऱ्यातून दर्शनाची सुविधा पूर्ववत करत असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात...

ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लावण्यासाठीची नवी नियमावली राज्य सरकार आज जाहीर करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी...

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांना अति...

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्गीयासंदर्भातल्या जयंत बांठिया आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र जिथं निवडणुकीची अधिसूचना जारी...

एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ; परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

एसटी महामंडळ व इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत...

राज्यात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभं राहणार – श्रीपाद नाईक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभारण्याचं आश्वासन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलं आहे. ते बीड इथल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सीरिजच्या समारोपप्रसंगी...

प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि मुंबई चे माजी रणजीपटू वासुदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचं काल मुंबईत माटुंगा इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पार्किन्सन्सच्या विकारानं आजारी...

नाशिकला ‘स्मार्ट’ शहर बनविण्यासाठी गोदावरी नदीला स्वच्छ, सुंदर करा – पालकमंत्री छगन भुजबळ

मुंबई : नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधायुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य देऊन शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न,...

मुख्यमंत्र्यांनी घेतले शिवछत्रपतींचे दर्शन; सिंधुदुर्ग किल्ल्याची केली पाहणी

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन शिवछत्रपतींचे दर्शन घेतले. किल्ल्यावरील भवानी मातेच्या मंदिरातील भवानी मातेचेही...

पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी

जातीय रंग देऊ नका; अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८...