कोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची...

महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व राष्ट्रीय मानांकन सुधारावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाविद्यालयीन स्वायत्ततेचा पुरस्कार करणारे आहे. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे गुणवत्ता वाढविणे सुलभ होते. यास्तव राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व आपले...

नाशिक महापालिकेने सखोल अभ्यासनंतर परिवहन सेवेचा निर्णय घेण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

मुंबई : नाशिक महापालिकने शहराच्या परिवहन सेवेचा निर्णय सखोल अभ्यास करुन घ्यावा, असे निर्देश  अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक महानगरपालिका परिवहन विभागाच्या कामकाजाचा...

राज्यात २५ हजार उद्योग सुरू, सुमारे ६ लाख कामगार परतले कामावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू झालं असून सहा लाख कामगार रुजू झाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड...

चालू शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत मराठी सक्तीची

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे केले जाणार आहे....

मुंबई, दि. २१:- पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला...

मुंबई:- पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून  सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चिपको...

काल संध्याकाळपासून मुंबईतून तब्बल १ लाख ३५ हजार परप्रांतिय घराकडे रवाना

मुंबई : राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले स्थलांतरित मजूर आणि इतरांना त्यांच्या राज्यांमधे पाठवण्यासाठी काल संध्याकाळपासून ९३ गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधल्या...

१८ ते ४४ वयोगटासाठी घेतलेल्या लसी ४५ वर्षांवरील नागरिकांना पुरवणार – आरोग्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ४५ वर्षांवरच्या नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केलं जात आहे आणि साधारण ५ लाख नागरिक हे लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत आणि केंद्र सरकारकडून त्यासाठी...

कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात सांगितलेली शिस्त आणि नियमांचं पालन करावंच लागेल – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्यांचं पालन करावंच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचे...

राज्यात काल कोरोनाच्या २ हजाराहून कमी रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १ हजार ९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ११ हजार ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ४४ हजार...