मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना होणाऱ्या प्रदुषणावर अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं रुगणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना धूर आणि राख मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरत आहे. हवा प्रदूषित होत असल्यानं स्मशानभूमी लगत राहणाऱ्या नागरिकांच्या...

विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. प्रशासकीय कामकाजानंतर दुपारी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. एकीकडे सरकार निधी नाही असं सांगतं, तर दुसरीकडे आमदार,...

६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाशी दीर्घकाळ संबंधित असलेले मात्र नजीकच्या...

कोरोनामुळे पुणे, मुंबईतल्या नागरिकांकडे संशयाने बघू नका असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बरा होऊ शकतो, कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यांनी आज फेसबुकवरून जनतेशी संवाद...

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत

परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक...

सर्व प्रकारची दुकानं चालू माञ धार्मिक स्थळे, मॉल, केशकर्तनालय, ब्युटीपार्लर मात्र बंदच राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याची घोषणा आज केली. त्यानुसार राज्यभर ३० जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र आता लॉकडाऊन पूर्णपणे न उठवठा टप्प्याटप्प्याने उठवला...

ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग

ग्राहकांना वाहन भाड्याने देण्याची सुलभ सुविधा देणार मुंबई : ओकिनावा या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकीचे मालक बनण्याकरिता लवचिक भाडे पर्याय देण्यासाठी ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग केला आहे. भाडेतत्त्वाचा...

शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार

मुंबई : राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. या योजनेसाठी सुमारे 20 कोटी...

संभाव्य आपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक सुविधायुक्त आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे...

मुंबई : नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या परभणी व हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तसेच अशा काळात तातडीने उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. या केंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालय...

आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई (वृत्तसंस्था) : आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते शिवरायाचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सभेत बोलत होते. हे...