संत साहित्य विविध भाषांमध्ये भाषांतरित व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
महाराष्ट्रभूमी साहित्य सागर – राज्यपाल
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्याचा सागर आहे. येथील साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य भाषांतरित होऊन इतर राज्यात पोहोचल्यास अनेक लोकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्यपाल...
अधिस्वीकृतीपत्रिका हीच पात्रता ग्राह्य धरून तातडीने पेन्शन मंजूर करावी
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या राज्य शाखे मार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे
सांगली (प्रतिनिधी) : राज्य सरकारने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या पेन्शन योजनेंतर्गत काहीजणांना पेन्शन मंजूर झाली...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत २५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 10 वर्षे मुदतीचे 2500 कोटी रुपयांचे 6.78 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2031 ची रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि...
पोलीस दलाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सामान्य जनतेस मदत करण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोवीड-१९ नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यासाठी ३...
स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी – मंत्री छगन भुजबळ
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील...
वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज...
शिर्डीचे साईबाबा मंदीर 31 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात भाविकांना...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाने दिलेल्या जमावबंदीच्या नव्या सुचनांनुसार शिर्डीचे साईबाबा मंदीर 31 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात भाविकांना दर्शनासाठी बंद राहाणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानच्या...
संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान आहे – संजय राऊत
मुंबई (वृत्तसंस्था) : संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान असून विदर्भात पक्ष संघटन आणि पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी शिवसेनेनं आजपासून शिवसंपर्क अभियान सुरु केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली....
गणेशोत्सव पर्यावरणपूरक, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत साजरा करावा असं, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत साजरा करावा असं आवाहन, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गणेश मंडळ आणि नागरिकांना केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर...
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...











