युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस र. ग. कर्णिक यांचं वृद्धापकाळानं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस आणि कामगार नेते 'रमाकांत गणेश कर्णिक' यांचं आज वृद्धापकाळानं मुंबईत वांद्रे इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते....
नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची शरद पवार यांनी केली पाहणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या रायगड नगर इथं परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली आणि परिस्थिती समजून घेतली.
यावेळी राष्ट्रवादी...
जिल्हानिहाय कोरोना अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात काल २२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले काल ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात. १ हजार ६६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल ३...
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय...
मुंबई : कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड)...
बालकांच्या कल्याणासाठी राज्य शासन संवेदनशील – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
‘बाल न्याय निधी’साठी स्वतंत्र तरतूद
मुंबई : बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी राज्य शासन संवेदनशील आहे. या मुलांच्या पुनर्वसनाकरिता ‘बाल न्याय निधी’ साठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेत...
महालेखाकार (लेखा व हकदारी ) -II, नागपूर व महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पेन्शन अदालतचे 23...
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतना संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी साई सभागृह, गांधीनगर, नागपूर येथे 23 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारींची सुनावणी व त्यांचे...
महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत...
मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. ही योजना...
माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणरायांना वंदन; उपमुख्यमंत्र्यांकडून माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा
मुंबई:- “सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायांना माघी गणेशजयंतीच्या निमित्तानं भावपूर्ण वंदन करतो. श्री गणरायांनी राज्यावरचे, देशावरचे कोरोनाचे संकट दूर करावे. सर्वांना स्वच्छंद फिरता येईल, असे कोरोनामुक्त वातावरण पुन्हा निर्माण व्हावे. महाराष्ट्राची...
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी – अंबादास दानवे यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी असून प्रत्यक्षात नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही,अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...











