महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम

मुंबई : यंदाच्या महिलादिनी, ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने अथक परिश्रम घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना यशोगाथेच्या रुपात बदलून...

मुंबईत कोरोनाचे १२३ नवे रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल कोरोनाचे १२३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ११९ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही...

विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दुपारी २ वाजेपर्यंत ८९ टक्के मतदान...

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची...

मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन...

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या 5 दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत....

परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना ‘लालपरी’ ने दिली सुविधा

१५२ लाख कि.मी. ची धाव,  १०४ कोटी रुपयांचा खर्च अन् ५ लाखांहून अधिक नागरिकांचा प्रवास मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यात आपल्या घरी परत जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना एस.टी.च्या...

लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेने राज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे- राज्यपाल

मुंबई: राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु उद्योग जगत व कॉर्पोरेट्सच्या सहकार्याशिवाय अर्थपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देता येणार  नाही. या दृष्टीने लार्सन...

स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती स्मार्ट...

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार, तीन जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एका जीपचा पुढचा टायर फुटल्यानं गाडी उलटून झालेल्या अपघातात पाच जण दगावल्याच आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १०...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवणार, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा जोतिराव फुले  शेतकरी कर्जमुक्ती  योजने अंतर्गत  पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत  या योजनेचा लाभ मिळेल, असं  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. योजनेत...