केवळ TCS, IBPS आणि MKCL मार्फतच भरती प्रक्रिया राबवण्याचे राज्य मंत्रीमंडळाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळानं विविध पदांच्या भरतीसाठी पॅनलवरच कुठल्याही कंपनीची सेवा घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. यापुढं पदभरतीच्या सर्व TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून घेण्याचे आदेश देण्यात...
इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. देशाची सूत्र प्रधानमंत्री...
महिलांनी कुटुंबप्रमुख म्हणून अधिक सक्षम राहण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
एसएनडीटी विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
मुंबई : महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडस हे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुख या भूमिकेतून...
लॉकडाऊन स्थिती लवकरात लवकर संपावी यासाठीच राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीची सत्ता काळाची ५ वर्ष लॉकडाऊनमधे गेली असे कोणतेही चित्र राज्य सरकारला बिलकूल उभे करायचे नाही, त्याउलट हा लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा यासाठीच प्रयत्न...
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता...
फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील ४० व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल वेलनेस डे पुरस्कार प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : वेलनेस अर्थात निरामय जीवन हा आज जागतिक उद्योग बनला असून या क्षेत्रात भारत पूर्वीपासून सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावं असं आवाहन राज्यपाल...
राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ३०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ७७ हजार ५८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक...
येत्या २१ जुलै रोजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या गृह विभागाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या २१ जुलै रोजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने...
विद्यार्थ्यांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असणे आवश्यक आहे. विद्यार्थांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय...
ग्रामीण भागात स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणं गरजेचं – आरोग्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : इंडस हेल्थ संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के महिलांना कर्करोगाचा धोका असल्याचं निदर्शनाला आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते आज जालना इथं आरोग्य...











