इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची निर्मिती – माहिती उच्च...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी राज्यात कमी खर्चात अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजीपाला मार्केट,शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार) अशा गर्दीच्या ठिकाणी...
धुळे जिल्ह्यातल्या अंध,अपंग दिव्यांग व्यक्तींना शिवसेनेकडून मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील अंध,अपंग दिव्यांग व्यक्तींना धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून अन्न धान्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.
वाटप करण्यासाठी हजारो पाकिट धान्य आणि किराणा वस्तू विविध गावात...
विमा वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य कामगार विमा योजनेंतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबियासाठी प्राथमिक रुग्णसेवा पुरविण्यासाठी कार्यरत विमा वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
पंढरपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. विधिवत पुजेनंतर राज्यपाल कोश्यारी यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ...
रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यां लावून गाव प्रदुषणमुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून प्रदुषणमुक्ती रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची लागवड करुन गावाला प्रदुषणमुक्त करण्याची किमया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं केली आहे. यासाठी या गावाला कार्बन...
बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’
पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम...
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा विभागाने केली आहे. राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला यामुळे गती मिळणार असून २०० मेगावॅट वीज आणि...
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात ३ लाख तरूणांना रोजगार प्राप्त – मुख्यमंत्री एकनाथ...
मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी...
ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डनं अधिक लक्ष द्यावं – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डनं अधिक लक्ष द्यावं, राज्यातल्या अविकसीत विभागांना अधिकचा निधी देताना संपूर्ण राज्यात समतोल निधी वाटप राहील याकडे लक्ष द्यावं, असं...
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच योजनांमध्ये कालानुरूप सुधारणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अमरावती जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
नागपूर : राज्यात अवेळी झालेल्या पावसाने बाधित शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 5 हजार 300 कोटी रुपयांची मदत वितरित होत आहे. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह...











