मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी घेतला आढावा
मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी...
शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे...
दहावीच्या निकालांसाठी राज्य शिक्षण मंडळाचं मूल्यमापन धोरण जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाग स्पष्ट केले आहे. तर दहावीच्या...
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपटामुळे त्यांचे कार्य,...
बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात २६ इलेक्ट्रीक बस दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसंच इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात काल २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस टाटा मोटर्सने बनवलेल्या आहेत.
याबाबतची आरटीओ...
धान खरेदीला केंद्रशासनाकडून ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती....
निधीची कमतरता असली तरी कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : निधीच्या कमतरेमुळे कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते मुंबईत झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. त्यांनी...
राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची...
राज्यात पूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या २ कोटींच्या वर, लसीकरणात राज्याचं अग्रस्थान कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या, आता २ कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, राज्यात दुसरी मात्रा मिळालेल्यांची...
दोन शाळकरी मुलांचा जीव वाचविल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्याने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरने...











