भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाला तातडीने रक्कम अदा करण्याचे आदेश
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा दूधभुकटी प्रकल्पासंदर्भात बैठक
मुंबई : कोरोना संकटकाळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या दूधभुकटी प्रकल्पासाठी दूध...
कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठीही भारताची वाटचाल
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात खनीकर्म व्यवसायाला चालना देण्याचं काम सुरू असून कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठी आपला देश वाटचाल करत असल्याचं केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं...
अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे वितरण
अमरावती : सामान्यांच्या जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण भारतभरात त्यांना आदराचे...
‘एमसीव्हीसी’च्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप सुरू करण्याचे डॉ.रणजित पाटील यांचे निर्देश
मुंबई : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशिप) सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गृह, कौशल्य विकास राज्यमंत्री...
झायडस कोडिलाच्या लशीच्या लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूवरच्या झायडस कोडिलाच्या लशीची लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात होणार आहे. ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ....
मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनसाठी आक्रमकपणे पावले उचलणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त 14 गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी...
राज्यात काल ९८२ नवीन कोरोनाबाधित तर १२९३ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाचे ९८२ नवे रुग्ण आढळले. नवीन बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतले २७४ आहेत. राज्यात उपचाराधीन रुग्णसंख्या १३ हजार ३११ आहे. काल १ हजार २९३ रुग्ण...
शेतीचं नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यात पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही सुरु केली
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीनं मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीत आंदोलन केलं. द्राक्ष बागा शेतक-यांना तातडीनं भरीव मदत द्यावी, पीक विम्याचे निकष...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्तीसाठी ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम
राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ-कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यासाठी आजपासून दि. ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम...











