आरक्षणावरून सुरू असलेली मराठा – ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत – छगन भुजबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरक्षणावरून सुरू असलेली मराठा - ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते आज नाशिकमध्ये कोरोना...

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआयने समन्वय वाढवावा – उपमुख्यमंत्री...

मुंबई : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह...

सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर झाला – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाची नाही, तर या प्रकरणांच्या  तपासात सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आपल्या...

संचारबंदींचा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदींचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढविण्यासाठी विविध राज्य सरकारं आणि तज्ञांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यामुळं हा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली...

एम.ए. रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च संस्थेची प्रवेशक्षमता आता दुप्पट

मुंबई : महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च सेंटरचे एम.ए.रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च, पुणे संस्थेची प्रवेशक्षमता आता दुप्पट झाली आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून बी.पी.टीएच या भौतिकोपचार...

राज्यातील विवीध जिल्ह्यातील कोरोना परीस्थितीचा आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज दिवसभरात नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून २ रुग्णांचा मृत्यू झा नाशिक जिल्ह्यात कोरोना मुळे...

कापूस खरेदी प्रक्रिया आणखी सुलभ करणं गरजेचं- बाळासाहेब पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासणं आवश्यक असून त्यासाठी कापूस खरेदी प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित राबवली पाहिजे. असं मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते...

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी...

राज्याच्या वाटचालीत माध्यमांचे योगदान महत्त्वाचे

पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा मुंबई :  पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार-माध्यमांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री श्री....

शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उपमुख्यंत्री अजित पवार

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना...