बीड जिल्हा राज्यात अव्वल! तब्बल १७ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक बीड : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, खासदार डॉ. विकास...

नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देश, लोकशाही आणि संविधान न मानणार्‍यांची लढाई आसल्याचं उपमुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : काल महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. दोन दिवसांपूर्वी तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि थेट छत्तीसगडच्या...

अभ्युदय को-आपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचे योगदान

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेने  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचे...

येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची...

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू

कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कंत्राटी वीज कामगारांना धनादेशाचे वाटप अमरावती : जिल्ह्यातील ‘महावितरण’ च्या अधिनस्त कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या व वेतन कपातीसंदर्भात अनेक तक्रारी राज्यमंत्री कडू...

पुण्याहून विमानाद्वारे १३ राज्यांना लस रवाना

मुंबई (वृत्तसंस्था) : वंदे भारत अभियानाप्रमाणेच लस वाहतुकीसाठी नागरी हवाई सेवा मंत्रालय एका नवीन अभियानाची सुरूवात करत असल्याचं, नागरी हवाई सेवा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पुण्याहून दिल्ली...

महाराष्ट्र राज्य हे देशाच्या स्टार्टअपची राजधानी ठरत आहे- मंगलप्रभात लोढा

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्टअप दिन आज साजरा होत आहे. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, आणि योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत असून, राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी अनुकूल वातावरण...

राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. कोकणात अतिवृष्टीची नोंद झाली, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला तसंच  विदर्भात मुसळधार पाऊस...

सत्ता महायुतीचीच असेल : देवेंद्र फडणवीस

मुुंबई : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांवरुन जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांन जनतेचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर...