सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा - सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना मुंबई : आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला...

खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायन...

मुंबई :  रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही....

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. अकोला...

संचारबंदीचे नियम मोडल्याने भाजपा आमदारावर कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळातही वर्ध्यातल्या आर्वी इथले आमदार दादाराव केचे यांनी आयोजित केलेला नागरिकांना धान्य वाटपाचा कार्यक्रम पोलीसांनी कारवाई करून बंद पाडला. आमदार केचे...

मागेल त्याला टँकर, मागेल त्याला छावणी- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्‍याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी ‍परिस्थितीत...

१ ते १५ जुलै या कालावधीत आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ७४८ शिवभोजन थाळ्यांचे...

मुंबई : राज्यात दि. 1 जुलै ते दि . 15 जुलै पर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 14 लाख 78 हजार 748 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले...

लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी

मुंबई (वृत्तसंस्था) : कथित मनी लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी  सक्त वसूली संचालनालय आज राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांची चौकशी करत आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात ईडीनं जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स...

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई : विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित...

कोकणात बारसू प्रकल्प उभारण्यास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या बारसू इथल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीला प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल  नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. तेलशुद्धिकरणासारख्या प्रकल्पातून निसर्गाचा...

महाराष्ट्र सायबर विभाग : लॉकडाऊनच्या काळात २३० गुन्हे दाखल

बीड, नाशिक ग्रामीण मध्ये नवीन गुन्हे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले...