जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत समावेशासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मास्क, सॅनिटायजरच्या दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून...

भाजपा राज्यघटना कधीच बदलू देणार नाही; देवेंद्र फडनवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हा पक्ष जनतेच्या मतांशी बेइमानी करून सत्तेवर आल्याचा आरोप विधाननसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात...

विठूरायाचं दर्शन घेऊन पालख्या पंढरपूराहून निघाल्या माघारी

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्याहून पंढरपूरकडे काल विठूरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद़गुरू तुकोबाराय यांच्यासह चारही संतांच्या पादुका आज पंढरीच्या विठूरायाचं आणि रुक्मिणीमातेचं दर्शन घेऊन सायंकाळी परत फिरत...

टंचाईच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री राधकृष्ण विखे-पाटील

पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ सोलापूर : जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत ...

ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लावण्यासाठीची नवी नियमावली राज्य सरकार आज जाहीर करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी...

रुग्णालयांमध्ये रोबोटिक ट्रॉलीचा वापर करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी, तसंच कोविड बाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन उपाययोजना करत असून, राज्यातल्या  कोविड  बाबतच्या आणखी काही...

कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना १४ दिवस गृह विलगीकरण ठेवावं- त्रंबकेश्वर नगरपालिका

मुंबई (वृत्तसंस्था) : हरिद्वार इथं कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना चौदा दिवस गृह विलगीकरण ठेवावं यासाठी त्रंबकेश्वर नगरपालिकेनं दहा आखड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्रंबकेश्वर इथं दहा शैव आखाडे आणि अनेक आश्रम...

मुंबई महापालिकेने लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं विशेष खबरदारी घेत वरळी इथं लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय...

खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ – परिवहनमंत्री...

मुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. राज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक...

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची...

मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन...