वेतन थकवल्यानं वर्ध्य्यातल्या मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांवर गुन्हा
नवी दिल्ली : वर्ध्यात हिंगणघाट इथल्या मोहता इंडस्ट्रीजनं कामगारांचं दोन महिन्यांचं वेतन थकवल्यानं जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आणि...
कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य करा – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणींसंदर्भात आढावा बैठक
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना...
आरोग्य विभागामार्फत ४७ हजार स्थलांतरित मजुरांचे मानसिक समुपदेशन
मुंबई : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर राज्यातील काही भागात अडकले आहेत. सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. याच...
यवतमाळ जिल्ह्यात हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरू करायचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यात कापूस, तूर, हरभरा खरेदी केंद्र बंद केल्यानं शेतकरी अडचणी असून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हमी...
पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन मुकाबला करीत आहोत. एरव्ही आपण हा सण...
नाशिकमधून २० टन द्राक्षे, भाजीपाला मुंबईला रवाना
नाशिक : मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला व द्राक्षे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतातून थेट ग्राहकांच्या दारातपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम यापूर्वीही सुरू होता. परंतु मोठ्या प्रमाणात याची सुरुवात नाशिकमधून होत आहे....
रमजाननिमित्त गृहमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा
मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज, तरावीह पठण करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
मुंबई : कोरोना विषाणूविरुद्ध आपण सर्वजण लढा देत आहोत. या लढाईत विजयी होण्यासाठी लॉकडाऊन काळात नियम पाळणे अत्यंत गरजेचे...
महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर
राज्यात कोरोना बाधित ९५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले – आरोग्यमंत्री राजेश टोपे
५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी
राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली....
राज्यात आतापर्यंत ८४० कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल एका दिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार ४२७ झाला आहे. काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू...
बिगर कोविड रुग्णांवरच्या उपचारांची सोय हे शासनाचं कर्तव्य – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ च्या साथीच्या काळात इतर रुग्णांना उपचार नाकारले जाऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करणं शासनाचं कर्तव्य असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी इतर...











