सांगली जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या २३ तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका कोरोनाबाधित रुग्णावर मिरज इथं शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या थेट...
रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. के.ई.एम रुग्णालय, राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अभ्युदय नगर...
जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून ५ लाख रुपयांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सनं ५ लाख रुपयांची मदत आज पाठवली. फर्मचे संस्थापक तथा संचालक श्री. रतनलाल बाफना यांनी ही मदत रवाना केली. लॉकडाऊनमुळे जळगाव...
नवी मुंबईत दीड वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत दीड वर्षाच्या मुलाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज आढळून आले. या मुलाच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिलिपाईन्समधून...
कोरोना बाधितांवर आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची...
मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची...
राज्यात १५९ कोरोना बाधित रुग्ण
मुंबई : राज्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५९ वर पोहोचली आहे आज सकाळी मुंबईतून चार आणि नागपूरमध्ये एक अशा पाच रुग्णांची चाचणी कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान विविध...
राज्यातील २४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी; नवीन २८ रुग्णांची नोंद
एकूण रुग्ण संख्या 153, राज्यात करोनाचा 5 वा मृत्यू
मुंबई : आज राज्यात आणखी 28 कोविड 19 रुग्णांची नोंद झाली त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 153 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर सांगली मधील बाधित...
राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले...
महाराष्ट्र काेरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र काेरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आला आहे. पुढचे १५-२० दिवस आपल्या सर्वांसाठीच कसाेटीचे आहेत. यादरम्यान डगमगून जाऊ नका. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा,...
महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत वाढवाविण्याची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, येत्या ३० जूनपर्यत वाढवावी, आशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी...











