दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कालपासून मतदान अभियान सुरु केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावं म्हणून दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकांच्या सहभागासाठी कालपासून मतदान अभियान सुरु केलं आहे. लोकसभा निवडणुकीत  विधानसभेच्या ३० जागांवर सर्वात...

गोव्यातल्या महिला उद्योजकांसाठी ‘यशस्विनी’ योजनेची सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातल्या महिला उद्योजकांसाठी केंद्रीय महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी काल ‘यशस्विनी’ योजनेची सुरुवात केली. पणजीजवळ तालीगावातल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम इथं झालेल्या...

घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. ते काल बंगळुरु...

राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव...

राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई,दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मातोश्री येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी आज जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या...

एकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'रन फॉर यूथ, यूथ फॉर नेशन मॅरेथॉन'चे आयोजन मुंबई : भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या युवकांमध्ये आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करत देशाला पुढे...

तारापूर कंपनीतील स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण...

कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापन दिना निमित्त ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दिडशेव्या वर्षानिमित्त आयोजित समारंभाचं उद्धाटन होणार आहे. कोलकाता पोर्ट टस्टच्या सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना...

स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतात उत्साहात साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे. देशातले एक महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख...

पूर्वेकडील भागांच्या विकासाकरता पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पूर्वोदय अभियानाची केली सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्वेकडील भागात देशाच्या एकूण क्षमतेच्या ७५ टक्के पोलाद उत्पादन करण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. २०३०-३१ पर्यंत ३०० दशलक्ष टन...