उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याच्या चार दिवसांच्या दौर्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं चार दिवसांच्या दौर्यासाठी आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याला पोचले. ते उद्या उत्तर गोदावरी जिल्ह्यातल्या तडेपल्लीगुडम इथं होणार्या एनआयटीच्या पहिल्या पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे...
संविधान वाचवण्याची मागणी करत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान वाचवण्याची मागणी करत काँग्रेसनं सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह सुरु केला.
माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी...
ईशान्य भारतातला दहशतवाद, डावा कट्टरवाद आणि विद्रोहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या पाच वर्षात ईशान्य भारतातला दहशतवाद, डावा कट्टरवाद आणि विद्रोहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी...
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करण्याचं योगी अदित्यनाथ यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे.
समाजातल्या विचारवतांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांचे विचार...
हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच भागात तापमानात अंशतः सुधारणा झाल्यानं कडाक्याच्या...
झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीची सत्तेकडे वाटचाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहेत. मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात...
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण...
उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू नवी दिल्लीत एका कार्यक्रमात 66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरित करतील. ‘हेलारो’ या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला जाणार आहे. अभिनेते आयुष्यमान खुराना याला...
नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुटका नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ हॉगकॉगच्या मालकीच्या जहाजावरुन सागरी चाच्यांकडून अपहरण झालेल्या 18 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.
3...
सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी ; विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे जिल्हयामधील हवेली तालुक्यामध्ये पेरणेफाटा ( कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणा-या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठया संख्येने नागरीक उपस्थित असतात. हा अभिवादन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच...
वैविध्यपूर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बोरिवली येथे गढवाल भातृ मंडळाच्या वतीने आयोजित मुंबई-उत्तराखंड महोत्सवाचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतिने नटलेला आहे. विविध राज्य आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात...











